शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सतीश पाटील यांनी बनवलेले स्वस्तात मस्त हवा निर्जंतुक यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

जळगाव : सध्याच्या काळात हवा शुद्ध असणे गरजेचे झाले आहे. सध्या हवेमध्ये वेगवेगळे विषाणु, जीवाणु, धुळ मोठ्या प्रमाणात असते. ...

जळगाव : सध्याच्या काळात हवा शुद्ध असणे गरजेचे झाले आहे. सध्या हवेमध्ये वेगवेगळे विषाणु, जीवाणु, धुळ मोठ्या प्रमाणात असते. त्यात हवा शुद्ध करण्याचे यंत्र बाजारात चढ्या किंमतीने विकले जात आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी स्वस्तात मस्त असे हवा निर्जंतुक करण्याचे यंत्र बनवले आहे.

सतीश पाटील यांनी एक मोठा ड्रम घेतला. त्यात साबण आणि पाणी घातले. त्याला एक लहान आकाराचा एक्सॉस्ट फॅन बसविला त्यामुळे हवा त्या ड्रममध्ये जाऊ शकेल आणि मग त्या ड्रमच्या झाकणला वरच्या बाजुने एक पाईप लावला आहे. त्यातून शुद्ध हवा पुन्हा बाहेर येऊ शकेल. त्या पंख्यातून वेगाने हवा आतमध्ये जाते. त्यातील धुलिकण, विषाणु आणि जिवाणु त्या पाण्यावर आदळतात. त्यामुळे जिवाणु आणि विषाणुचा नाश होतो. आणि धुळ पाण्यातच अडकते. आणि दुसऱ्या बाजुने पुन्हा शुद्ध हवा बाहेर येते. एका लहान खोलीतील हवा शुद्ध करण्यासाठी फक्त १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. मोठे कार्यालय असेल तर हे यंत्र जास्त वेळ सुरू ठेवावे लागते. त्याचा पाईप फक्त उंच असला पाहिजे. अन्यथा हवा तेथेच फिरत राहील.

कोट - सध्या सर्वानाच शुद्ध हवेची गरज भासत आहे. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात हे यंत्र बनवले जाते. याचा वापर सर्वांनी करावा. त्यात जुन्या बादल्या व संगणकाच्या लहान एक्झाॅस्ट फॅनचा देखील उपयोग केला जाऊ शकते. सध्याच्या काळात सर्वांनाच त्याची आवश्यकता आहे.

- सतीश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक.