शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल - अँड.आंबेडकर

By admin | Updated: April 21, 2017 21:41 IST

सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 - सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल होत असतो, असे सांगत अड प्रकाश आंबेडकरानी स्री दास्यातून कशी मुक्त होईल यावर प्रकाश टाकला.
अमळनेर येथील रेल्वे हास्पिटल समोरील मैदानावर रेल्वे कर्मचारी कृती समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी मुंबई रेल्वे विभागाचे अध्यक्ष शकुंतला ए वावल, व पी बैरवा सचिव, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त वाळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जात वर्ग स्री दास्य अंतक क्रांती साठी फुले आणि आंबेडकर यांचे योगदान यावर बोलताना सांगितले की, फुल्यांनी शिक्षणाची दारे उघडली. तिचे सार्वत्रिकीरण झाले पाहिजे, ते सर्वाना मिळाले पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे. तसेच फुले आणि आंबेडकरांनी वास्तववादी आंदोलन उभे केले, त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यातून लोकलढा उभा राहिला म्हणून ते यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.समाजातील सुशिक्षित महाभाग आज स्वतःला डॉ आंबेडकरा पेक्षा मोठे समजायला लागले आहेत, आणि हेच महाभाग इतिहास बदलायला निघाले आहेत. वैदिक काळा पासून ते सध्याच्या परिस्थितीत स्रीयांच्या स्थितीत वर बोलताना त्यांनी समाज संकुचित होत असल्याचे सांगत विविध घटनांवर प्रकाश टाकला,  
स्री दास्यातून मुक्त होण्यासाठी  जातमुक्त होणे गरजे चे आहे, हिंदू कोड बिल हे 90 टक्के सवर्ण समाजाच्या स्रीयांसाठी मांडले होते, तर पुणे करारावर बोलताना त्यांनी सांगितले की, यातुन आरक्षण हे तत्व म्हणून मान्य करण्यात आले, आणि कोरेगाव विजयांनातर दोनशे वर्षांनी समाजाला यातून काही तरी यश मिळाले .