शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
2
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
3
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
4
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
5
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
6
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
7
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
8
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
9
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
10
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
11
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
12
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
13
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
14
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
15
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
16
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
17
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
18
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
19
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
20
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं

समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल - अँड.आंबेडकर

By admin | Updated: April 21, 2017 21:41 IST

सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 - सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल होत असतो, असे सांगत अड प्रकाश आंबेडकरानी स्री दास्यातून कशी मुक्त होईल यावर प्रकाश टाकला.
अमळनेर येथील रेल्वे हास्पिटल समोरील मैदानावर रेल्वे कर्मचारी कृती समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी मुंबई रेल्वे विभागाचे अध्यक्ष शकुंतला ए वावल, व पी बैरवा सचिव, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त वाळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जात वर्ग स्री दास्य अंतक क्रांती साठी फुले आणि आंबेडकर यांचे योगदान यावर बोलताना सांगितले की, फुल्यांनी शिक्षणाची दारे उघडली. तिचे सार्वत्रिकीरण झाले पाहिजे, ते सर्वाना मिळाले पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे. तसेच फुले आणि आंबेडकरांनी वास्तववादी आंदोलन उभे केले, त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यातून लोकलढा उभा राहिला म्हणून ते यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.समाजातील सुशिक्षित महाभाग आज स्वतःला डॉ आंबेडकरा पेक्षा मोठे समजायला लागले आहेत, आणि हेच महाभाग इतिहास बदलायला निघाले आहेत. वैदिक काळा पासून ते सध्याच्या परिस्थितीत स्रीयांच्या स्थितीत वर बोलताना त्यांनी समाज संकुचित होत असल्याचे सांगत विविध घटनांवर प्रकाश टाकला,  
स्री दास्यातून मुक्त होण्यासाठी  जातमुक्त होणे गरजे चे आहे, हिंदू कोड बिल हे 90 टक्के सवर्ण समाजाच्या स्रीयांसाठी मांडले होते, तर पुणे करारावर बोलताना त्यांनी सांगितले की, यातुन आरक्षण हे तत्व म्हणून मान्य करण्यात आले, आणि कोरेगाव विजयांनातर दोनशे वर्षांनी समाजाला यातून काही तरी यश मिळाले .