शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा

By admin | Updated: October 11, 2015 23:56 IST

भगवानगडसाठी नंदुरबारहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे.

नंदुरबार : वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र आणि श्री संत भगवानबाबा यांचे समाधीस्थान असलेल्या भगवानगडसाठी नंदुरबारहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे.

संत भगवानबाबा यांच्या 119व्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर वंजारी सेवा संघातर्फे बससेवा सुरू करण्याबाबत नंदुरबार आगाराला निवेदन देण्यात आले होते. भगवानबाबा यांचे भगवानगड हे समाधीस्थान असून वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्र आहे. येथे दरमहा वद्य एकादशीस मोठी यात्रा भरते. विजयादशमीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले जाते. खान्देशातही बाबांचे मोठे भक्त असून येथून थेट बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची नंदुरबार आगाराने दखल घेऊन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बस 13 ऑक्टोबरपासून रोज सकाळी साडेसात वाजता निघणार आहे. ही बस नंदुरबार, दोंडाईचा, धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, शिर्डी, राहता, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डीमार्गे भगवानगड अशी जाणार आहे. खान्देशातील पहिली बससेवा सुरू केल्याबद्दल विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी राजेंद्र जगताप, आगारप्रमुख संजय ढगे, पी.बी. भाबड यांचे वंजारी सेवा संघातर्फे प्रदेश सरचिटणीस पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी आभार व्यक्त केले.