शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बसमधून प्रवाशाचे ४० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:34 IST

गर्दीचा गैरफायदा

ठळक मुद्देतक्रार घेण्यास नकार

जळगाव : गर्दीचा फायदा घेत आव्हाणे येथील नंदकिशोर नामदेव वाणी (वय ४०) या प्रवाशाच्या खिशातील ४० हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याबाबत वाणी यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. मात्र पैसे चोरी झालेले नाहीत, तर खिशात ठेवतानाच ते पडल्याचे सांगून पोलिसांनी तक्रार घेतली नाही.नंदकिशोर वाणी हे सोमवारी औरंगाबादला जाण्यासाठी आव्हाणे येथून कानळदा बसमधून जळगाव स्थानकावर आले. औरंगाबादला जात असताना आर.एल चौकाजवळ पॅँटच्या खिशातील ४० हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथेच उतरुन थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. पॅँटच्या चोर खिशात ही रक्कम ठेवली होती.खिसा फाटलेला नाही किंवा कापलेला नाही. तसेच शर्टाच्या खिशात सातशे रुपये सुरक्षित होते. त्यामुळे या पैशांची चोरी झालेली नाही असे पोलिसांनी वाणी यांना सांगितले. त्यामुळे त्यांची तक्रारही घेण्यात आली नाही.