शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा बंदमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:23 IST

अनेक फे:या बंद: खाजगी प्रवासी वाहतुकीसह फटका

ठळक मुद्दे20 गाडय़ांचे नुकसानरेल्वे वाहतूक सुरळीत
जळगाव- बुधवारी दुपारी 12 वाजेपासून बससेवा पूर्णत: बंद पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. काही गावांना रेल्वे व इतर पर्याय नसल्याने बसस्थानकावर अनेक प्रवासी बस केव्हा सोडली जाते याची वाट पाहत तासंतास बसून होते. भिमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदचा फटका राज्यपरिवहन महामंडळाच्या बससेवेला मोठय़ा प्रमाणावर बसला. मंगळवारी दुपारी झालेल्या बसेस तोडफोडीच्या घटनेमुळे त्यानंतर मंगळवारी दुपार नंतर तसेच दुस:यादिवशी बुधवारीही अनेक बसफे:या रद्द करण्यात आल्या. सकाळी सुटल्या काही बसेस बुधवारी सकाळी जळगाव स्थानकातून काही बसेसे ग्रामीण भागासाठी सोडण्यता आल्या. 82 ग्रामीण भागासाठी तर 45 सिटीबसेसच्या फे:या होवू शकल्या. मात्र परिस्थिती पाहता हळू हळू फे:या कमी करीत 11 च्या दरम्यान बसफे:या पूर्णत: बंद करण्यात आल्या.विद्याथ्र्याचे हालजळगाव येथे शिक्षणासाठी ये- जा करणा:या विद्याथ्र्यांचे हाल बसेसअभावी मोठय़ा प्रमाणात झाले. विद्यार्थी- विद्यार्थीनी बराच वेळ बस स्थानकावर येवून बसले होते. शेवटी काहींनी खाजगी वाहनांचा शोध घेतला. काहींना गावाकडे जाणारे मोटरसायकलस्वार शोधत आपली सोय लावून घेतली. खाजगी प्रवासी वाहतूूकही बंदशहरातून जवळपासच्या गावांना जाणा:या कालीपिली तसेच ट्रॅक्स आदी खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या गाडय़ाही बंद होत्या यामुळे प्रवाशांचा हा पर्यायही संपुष्टात आल्याने गैरसोयीमध्ये अधिकच भर पडली. खाजगी बसेसुळे मिळाला आधारनेरी नाका परिसरातील खाजगी बससेवा मात्र तुरळकस्वरुपात सुरु होती यामुळे प्रवाशांना बराच दिलास मिळाला. या ठिकाणाहून जिल्ह्यातील काही गावांना बससेवा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास थोडी तरी मदत झाली. 20 गाडय़ांचे नुकसानमंगळवारी दगडफेकीत जिल्ह्यात 20 बसेसचे नुकसान झाले. यामुळे राज्य परिवहन महामंडळाला सुमारे 8 लाख रुपयांचा फटका बसला. यात यावलच्या सर्वाधिक 4 बसेसचे नुकसान झाले.436 बसफे:या बंद जिल्ह्यातील विविध डेपोच्या एकूण 436 बसफे:या बुधवारी 3 रोजी दुपार र्पयत बंद झाल्या. यामुळे महामंडळास 18 लाखांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तर मंगळवारी दुपार नंतर बंद झालेल्या 421 बसफे:या रद्द मुळे साडेसात लाखांचे नुकसान झाले. रेल्वे वाहतूक सुरळीत रेल्वे वाहतुकीवर बंदचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व गाडय़ा सुरळीतपणे धावत होत्या. प्रवाशांची सख्या मात्र काही प्रमाणात कमी दिसून आली. बंदच्या वातावरणामुळे अनेकांनी बाहेरगावी जाणे टाळले.