शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

बससेवा बंदमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:23 IST

अनेक फे:या बंद: खाजगी प्रवासी वाहतुकीसह फटका

ठळक मुद्दे20 गाडय़ांचे नुकसानरेल्वे वाहतूक सुरळीत
जळगाव- बुधवारी दुपारी 12 वाजेपासून बससेवा पूर्णत: बंद पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. काही गावांना रेल्वे व इतर पर्याय नसल्याने बसस्थानकावर अनेक प्रवासी बस केव्हा सोडली जाते याची वाट पाहत तासंतास बसून होते. भिमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदचा फटका राज्यपरिवहन महामंडळाच्या बससेवेला मोठय़ा प्रमाणावर बसला. मंगळवारी दुपारी झालेल्या बसेस तोडफोडीच्या घटनेमुळे त्यानंतर मंगळवारी दुपार नंतर तसेच दुस:यादिवशी बुधवारीही अनेक बसफे:या रद्द करण्यात आल्या. सकाळी सुटल्या काही बसेस बुधवारी सकाळी जळगाव स्थानकातून काही बसेसे ग्रामीण भागासाठी सोडण्यता आल्या. 82 ग्रामीण भागासाठी तर 45 सिटीबसेसच्या फे:या होवू शकल्या. मात्र परिस्थिती पाहता हळू हळू फे:या कमी करीत 11 च्या दरम्यान बसफे:या पूर्णत: बंद करण्यात आल्या.विद्याथ्र्याचे हालजळगाव येथे शिक्षणासाठी ये- जा करणा:या विद्याथ्र्यांचे हाल बसेसअभावी मोठय़ा प्रमाणात झाले. विद्यार्थी- विद्यार्थीनी बराच वेळ बस स्थानकावर येवून बसले होते. शेवटी काहींनी खाजगी वाहनांचा शोध घेतला. काहींना गावाकडे जाणारे मोटरसायकलस्वार शोधत आपली सोय लावून घेतली. खाजगी प्रवासी वाहतूूकही बंदशहरातून जवळपासच्या गावांना जाणा:या कालीपिली तसेच ट्रॅक्स आदी खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या गाडय़ाही बंद होत्या यामुळे प्रवाशांचा हा पर्यायही संपुष्टात आल्याने गैरसोयीमध्ये अधिकच भर पडली. खाजगी बसेसुळे मिळाला आधारनेरी नाका परिसरातील खाजगी बससेवा मात्र तुरळकस्वरुपात सुरु होती यामुळे प्रवाशांना बराच दिलास मिळाला. या ठिकाणाहून जिल्ह्यातील काही गावांना बससेवा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास थोडी तरी मदत झाली. 20 गाडय़ांचे नुकसानमंगळवारी दगडफेकीत जिल्ह्यात 20 बसेसचे नुकसान झाले. यामुळे राज्य परिवहन महामंडळाला सुमारे 8 लाख रुपयांचा फटका बसला. यात यावलच्या सर्वाधिक 4 बसेसचे नुकसान झाले.436 बसफे:या बंद जिल्ह्यातील विविध डेपोच्या एकूण 436 बसफे:या बुधवारी 3 रोजी दुपार र्पयत बंद झाल्या. यामुळे महामंडळास 18 लाखांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तर मंगळवारी दुपार नंतर बंद झालेल्या 421 बसफे:या रद्द मुळे साडेसात लाखांचे नुकसान झाले. रेल्वे वाहतूक सुरळीत रेल्वे वाहतुकीवर बंदचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व गाडय़ा सुरळीतपणे धावत होत्या. प्रवाशांची सख्या मात्र काही प्रमाणात कमी दिसून आली. बंदच्या वातावरणामुळे अनेकांनी बाहेरगावी जाणे टाळले.