शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

‘अमृत’च्या कामामुळे बीएसएनएलचे ४३ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

मनपातर्फे शहरात अमृत योजनेअंतर्गत रस्त्यांवर खोदाई करून पाइप टाकण्यात येत आहे. मनपाकडून मक्तेदारातर्फे अमृतचे काम करण्यात येत असून, सध्या ...

मनपातर्फे शहरात अमृत योजनेअंतर्गत रस्त्यांवर खोदाई करून पाइप टाकण्यात येत आहे. मनपाकडून मक्तेदारातर्फे अमृतचे काम करण्यात येत असून, सध्या हे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, या कामासाठी खोदण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे जमिनीच्या आत टाकण्यात आलेल्या बीएसएमएलच्या केबल मोठ्या प्रमाणावर तुटत आहेत. यामध्ये अंडरग्राउंड कॉपर केबल व ओएसटी केबल डॅमेज झाल्या आहेत. यामध्ये शहरात आतापर्यंत अमृतचे ज्या-ज्या ठिकाणी काम झाले आहे. त्या सर्व ठिकाणी केबलचे नुकसान झाले असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, केबल तुटल्यामुळे नागरिकांचे दूरध्वनी व केबल बंद राहत असल्यामुळे, नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याचेही बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

नुकसानभरपाईसाठी सहावेळा पत्र, तरीही भरपाई मिळेना :

अमृत योजनेच्या कामामुळे केबल तुटून होणाऱ्या आर्थिक नुकसानीबाबत बीएसएनएलतर्फे २०१८ पासून ते आतापर्यंत सहावेळा नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याबाबत मनपा आयुक्तांसह अमृतच्या ठेकेदारांना पत्र देण्यात आले आहे. तसेच नुकसानीचा तपशील देण्यात आला आहे. मात्र, अद्याप नुकसानभरपाईची कुठलीही रक्कम मिळालेली नाही. अमृतच्या कामांबाबत होणाऱ्या बैठकांमध्ये नुकसानभरपाई मिळण्याबाबत फक्त आश्वासन देण्यात येत असल्याचेही बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

अमृतच्या कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटत असल्याने, ग्राहकांची गैरसोय होत आहे. फोन व नेट कनेक्शन बंदमुळे ग्राहकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. केबल जोडणीसाठी साधन सामुग्री खरेदीसाठींही बीएसएनएलकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे, दर्जेदार काम होत नाही. काम करताना केबलची काळजी घेतल्यास, बीएसएनएलचे नुकसान होणार नाही आणि ग्राहकाचींही गैरसोय होणार नाही.

संजय केशरवाणी, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, जळगाव विभाग

इन्फो :

आयुक्त कोट बाकी.