शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वाघूर नदीवरील पूल बनतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:39 IST

सरंक्षण कठडे मोडकळीस : वाहनधारक, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, अपघातास निमंत्रण

पहूर, ता.जामनेर : येथे जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाघूर नदीवरील पुलाला जागोजागी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यात पुलाच्या दोन्ही बाजूचे सरंक्षण कठडेही जीर्ण झाल्याने वाहनधारकांबरोबरच प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.जळगाव-औरंगाबाद या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. पहूर येथील वाघूर नदीवरील पूल हा मध्यप्रदेश, हैदराबाद, गुजरात व महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव या शहरांना जाणाऱ्या मार्गांना जोडणारा असून जिल्ह्यातील वाहतुकीचा केंद्रबिंदू आहे. काही वर्षांपासून पुलाच्या दोन्ही बाजूंचे सरंक्षण कठडे जीर्ण होऊन कोलमडत आहेत. तसेच पुलावर जागोजागी भगदाड पडत असल्याने वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरत असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या पुलाच्या नुतनीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे गेल्या वर्षी सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या शाखा अभियंत्यांना विचारणा केली असता, जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग हा जालना विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. वाघूर नदीवरील पूलाचे नुतनीकरण संबंधित कंत्राटदारामार्फत होणार आहे. या कामाशी आमचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

वेळीच दखल घ्यावीवाहने पुलावरुन जाताना कंपण होत असून पादचा?्यांना चालणे धोकादायक होेत आहे. प्रशासनाने वेळीच देखभाल व दुरूस्तीचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा. अन्यथा एखाद्या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.