शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

जळगावात दोघांनी केली चोरी; पण कोठडीत गेला तिसराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:40 IST

तक्रारदार व पोलीस यांच्या आतताईपणाचा फटका

जळगाव : तक्रारदार व पोलीस यांच्या आतताईपणाचा फटका निष्पाप दुसऱ्या दोन तरुणांना बसला. गुन्हा करणारे दुसरेच असताना कोठडीची हवा तिसºयाला खावी लागली.यावल येथील कांतीलाल कोळी याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र धरणावर आंघोळीला गेले होते. मात्र दुुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले त्यांचे मोबाइल चोरीला गेले. सर्व मित्रांनी कांतीलाल व त्याचा मित्र विजय यांनीच मोबाइल लांबविल्याचा आरोप केला. त्यांनी कांतीलाल व विजयच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. अटकेच्या भीतीने कांतीलाल गायब झाला. पोलिसांनी विजयला अटक करुन पाच दिवसांची पोलीस कोठडी घेतली.कांतीलाल व विजय या दोघांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेऊन मुलांनी मोबाइल चोरलेच नाहीत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक पातळीवर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीत, असे तळमळीने सांगितले. नातेवाईकांची तळमळ पाहता कुठे तरी पाणी मुरत असल्याचा संशय डॉ. उगले यांना आला, त्यामुळे त्यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पण गुन्हे शाखेने केलेल्या तपासात तमीज इरफान तडवी (२५) व अमीन उमेदा तडवी (२५) हे चोर असल्याचे निष्पन्न झाले.