शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जामनेर येथे 204 जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 18:36 IST

रक्तदान करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे आयोजीत शिबिरात केले.

ठळक मुद्देतालुका भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादपं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीवर्षानिमित्त उपक्रम

लोकमत ऑनलाईन जामनेर, दि.29 : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे दुस:याला जीवनदान देणे शक्य आहे. अनेकांचे प्राण त्यामुळे वाचू शकतात. म्हणून रक्तदान करणे ही आजच्या काळाची गरज आहे . आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी 204 जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, देणारा माणूस केव्हाही महान असतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. रक्तदानासारखे दुसरे पुण्य कुठलेही नाही. या वेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमर पाटील, महेंद्र बाविस्कर, चंद्रकांत बाविस्कर, जितू पाटील, आतिश झाल्टे, अॅड. शिवाजी सोनार, श्रीराम महाजन, पं.स. सभापती संगीता पिठोडे, जे.के.चव्हाण, तुकाराम निकम, विलास पाटील, नवल पाटील, प्रा.शरद पाटील, छगन झाल्टे, अॅड.सीतेश साठे, अण्णा पिठोडे, रवींद्र झाल्टे, डॉ.प्रशांत भोंडे, वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे, डॉ.आर. के. पाटील, डॉ.जयश्री पाटील, डॉ.वैशाली चांदा , कमलाकर पाटील, दीपक तायडे, सुभाष पवार, डॉ.संजीव पाटील, डॉ.अरविंद बोडेकर, अॅड.अनिल सारस्वत, हर्षल चौधरी, विजय शिरसाठ, अलियार खान, खलील खान, रहीम ठेकेदार, नसिम शेख आदी उपस्थित होते.