शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

शिवजयंतीवरुन भाजप-मनसेत वाक्युध्द

By admin | Updated: February 21, 2017 00:29 IST

अनंत जोशी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप : भाजपा महिला आघाडीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

जळगाव : शिवजयंतीवरुन भाजप व मनसे या दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्ये वाक्युध्द सुरु झालेले आहे. मनसेचे नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी काव्यर}ावली चौकात पथनाटय़ सुरु असताना  महिलांशी अरेरावी करुन शिवीगाळ केली तसेच महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले असा आरोप भाजपा महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर अनंत जोशी यांनी पत्रकार परिषद घेवून या आरोपाचे खंडन केले आहे. विविध आंदोलनात मी सहभागी आहे तसेच मनपा सभागृहातही अनेकांच्या फायद्यात मी अडथळा ठरल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी माङयावर खोटे आरोप करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.   पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना जयश्री पाटील, शोभा कुलकणी, जयश्री नागराज पाटील, ममता जोशी, ज्योती पालीवाल, रेखा पाटील, छाया पाटील, रेखा पाटील, ज्योती राजपूत, वंदना पाटील, ज्योती निंभोरे, स्नेहा निंभोरे उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी अवमान केला असा माङयावर आरोप करणे हे  बदनामीचे षडयंत्र असल्याचे नगरसेवक अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, काव्यर}ावली चौकात पथनाटय़ाचा कार्यक्रम सुरू असताना आपण तेथे गेलो. तेथील कलावंतांना फक्त एवढेच बोललो की, समांतर रस्त्याअभावी तुमच्या वयाचे तरूण अपघातात मरण पावत आहेत. ते थांबावेत यासाठी आम्ही सुरु केलेल्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा, असे केल्यास शिवाजी महाराजांना मनापासून आनंद होईल. आपण पथनाटय़ाचा कार्यक्रम छान करीत आहात. यावेळी काही भाजपा कार्यकत्र्यानी मला येथून ताबडतोब चालते व्हा, तुम्हाला आम्ही बोलावलेले नाही असे वक्तव्य केले. या ठिकाणी आपण महिलांशी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही किंवा वर्तन केले नाही. तसेच छत्रपतींचाही अवमान होईल असे काहीही बोललो नाही. शिवाजी महाराज हे तर आपले आदर्श आहेत.मला बदनाम करण्यासाठी माङयावर खोटे आरोप करण्यात येत आहे. जयश्री पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिव जयंती निमित्त काव्यर}वाली चौकात महाराजांची प्रतिमा पूजन आणि शासकिय पॉलीटेकAीकच्या विद्याथ्र्यांचे शिव चरित्रावर पथनाटय आयोजित केले होते. अनंत जोशी यांनी मद्याच्या नशेत तेथे येवून भाजपाला शिव्या द्या व त्यांचे पथनाटय़ करा, असे म्हणत महापुरुषांचा अवमान करीत सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान गोंधळ घातला. यावेळी काही मुलींच्या दुचाकींच्या चाव्या काढून घेतल्या. यावेळी महानगराध्यक्षा जयश्री पाटील, मंडळ अध्यक्षा जयश्री नागराज पाटील, जिल्हा चिटणीस वंदना पाटील,नम्रता जोशी यांनी त्यास विरोध केला. या प्रकाराबाबत  पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून निवेदन सादर केले. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी निवेदन देताना महिलांतर्फे  करण्यात आली आहे.