शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जन्ममृत्यू नोंदणीचा कारभार तिघांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 00:14 IST

आस्थापनाचा अडेलतट्टपणा: नगरसेविका जयश्री पाटील यांची तक्रार

जळगाव : मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागचा कारभार सध्या वरिष्ठ लिपिक व दोन मजूर कर्मचारी यांच्यावरच सुरू आहे. या विभागाने आस्थापना विभागाकडे तीन कर्मचा:यांची मागणी करूनही आस्थापना विभागाकडून एमएससीआयटी झालेले कर्मचारी नसल्याचे उत्तर देत असून टाळाटाळ करीत असल्याची तक्रार नगरसेविका जयश्री पाटील यांनी  मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील महिन्यापासून शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी आपल्या मुलांचे जन्माचे दाखले काढण्यासाठी मनपातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु या विभागात वरिष्ठ लिपिक व दोन कर्मचारी असून त्यांच्यावरच या विभागाचे पूर्ण कामकाज अवलंबून आहे. या विभागाने आस्थापना विभागास एमएस-सीआयटी झालेल्या तीन कर्मचा:यांची मागणी केली असता मनपात एमएससीआयटी झालेले कर्मचारी नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने 103 कर्मचा:यांची भरती झालेले सर्व कर्मचा:यांनी एमएससीआयटी झाल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचे कळविले. त्यावर आस्थापना विभागाने 150 कर्मचा:यांची यादी या विभागास पाठविली व तुम्हीच सांगा यातील तीन कर्मचारी कोण द्यायचे ते? अशी विचारणा केली आहे. वास्तविक हे आस्थापना विभागाचे काम आहे.