शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

भुसावळ - इटारसी तिस:या व चौथ्या रेल्वेमागार्चे सव्रेक्षण सुरू

By admin | Updated: May 22, 2017 11:29 IST

दोन ते अडीच महिन्यात कानपूरच्या कंपनीकडून होणार पहिले सव्रेक्षण

 रावेर, दि.22 - मध्य रेल्वेच्या भुसावळ ते इटारसी दरम्यान 306 कि.मी. अंतरावरील मंजूर झालेल्या तिस:या व चौथ्या रेल्वेमागार्चे सव्रेक्षण कानपूर येथील प्रिनव जीआयएस टेक्नॉलॉजीस प्रा.लि.या कंपनीच्या चार ते पाच पथकाकडून प्राथमिक सव्रेक्षणाची मोहीम सुरू झाली आहे. आगामी दोन ते अडीच महिन्यात या सव्रेक्षणाचा अहवाल मध्य रेल्वेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कानपूर येथील प्रिणव जीआयएस टेक्नॉलॉजीस प्रा लि या कंपनीने इटारसी ते भुसावळ या 306 कि.मी.अंतरावरील रेल्वे मार्गाचे तिस:या व चौथ्या रेल्वेलाईनकरीता चार ते पाच पथकांद्वारे अप व डाउन बाजूने प्राथमिक सव्रेक्षण सुरू केले आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात या सव्रेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर तिस:या व चौथ्या रेल्वेमार्गाची स्थळनिश्चीती होईल. वेळप्रसंगी पुन्हा अंतिम सव्रेक्षणाची मोहीम राबवली जावू शकते. सुरूवातीला तिस:या रेल्वेमागार्ला प्राधान्य देण्याची शक्यता असल्याचे सव्रेक्षण करणारे भौमिक कौशिक यांनी वर्तविली आहे.