शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे केळीची पाने करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 18:40 IST

वातावरणातील विषमता ठरतेय रावेर तालुक्यातील केळीसाठी घातक

ठळक मुद्देआॅक्टोबर हिट आणि त्यातच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्तकेळीची खोडांवरील पाने जळू लागल्यामुळे शेतकरी चिंतीतकेळीवर झालेली निसर्गाची अवकृपा शेतकºयांसाठी त्रासदायक

आॅनलाईन लोकमतकेºहाळे, ता.रावेर,दि.७ : दिवसागणिक वाढणारे उन्हाचे चटके व रात्री थंडीच्या फटाक्याने रावेर तालुक्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. त्यामुळे केळीची पाने करपली असून शेतकºयांचे नुकसान होत आहे.सध्या जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबर हिट आणि त्यातच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहे. दिवस कडक उन आणि रात्री काहीसा गारवा यामुळे रावेर तालुक्यातील केळीच्या बागेत काही अंतरावरील केळीची खोडांवरील पाने जळू लागल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे.आतापर्यंत झालेला पावसाळा समाधानकारक असला तरी सद्य स्थितीत केळीवर झालेली निसर्गाची अवकृपा शेतकºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. रात्रीतून अचानक खोंडावरील पाने कुजल्यासारखी (घामाळलेली) होत आहेत. याचा फटका केळीच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरला आहे.