शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

उन्हामुळे केळीची पाने करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 18:40 IST

वातावरणातील विषमता ठरतेय रावेर तालुक्यातील केळीसाठी घातक

ठळक मुद्देआॅक्टोबर हिट आणि त्यातच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्तकेळीची खोडांवरील पाने जळू लागल्यामुळे शेतकरी चिंतीतकेळीवर झालेली निसर्गाची अवकृपा शेतकºयांसाठी त्रासदायक

आॅनलाईन लोकमतकेºहाळे, ता.रावेर,दि.७ : दिवसागणिक वाढणारे उन्हाचे चटके व रात्री थंडीच्या फटाक्याने रावेर तालुक्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. त्यामुळे केळीची पाने करपली असून शेतकºयांचे नुकसान होत आहे.सध्या जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबर हिट आणि त्यातच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहे. दिवस कडक उन आणि रात्री काहीसा गारवा यामुळे रावेर तालुक्यातील केळीच्या बागेत काही अंतरावरील केळीची खोडांवरील पाने जळू लागल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे.आतापर्यंत झालेला पावसाळा समाधानकारक असला तरी सद्य स्थितीत केळीवर झालेली निसर्गाची अवकृपा शेतकºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. रात्रीतून अचानक खोंडावरील पाने कुजल्यासारखी (घामाळलेली) होत आहेत. याचा फटका केळीच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरला आहे.