शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:00 IST

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसलग तीन दिवस झाले वादळकोट्यवधी रुपयांच्या पिकाचे नुकसानपंचनामे तातडीने करण्याची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. परिणामी पंचनामे करण्याची मागणी होत असून, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.१४, १५ व १६ एप्रिल रोजी सलग तीन दिवस झालेल्या वादळी वाºयाने कळमसरेसह परिसरात चारा, केळी यांचे नुकसान झाले आहे. यात कळमसरे परिसरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने तोंडाशी आलेला घास या वादळी वाºयाने हिरावला गेल्याने शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. परिणामी झालेल्या नुकसानग्रस्त केळी पिकाचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.कळमसरे येथील ज्ञानेश्वर कोळी या शेतकºयाने त्याच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीत एकच केळी पिकाची लागवड केली होती. वर्षभर केळी पिकाला वेळेवर खत-पाणी, विविध रासायनिक फवारणी यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला होता. मात्र या वादळी वाºयाने झालेला खर्चही निघणार नसल्याने यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. या वादळी पाऊस व वाºयाने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmalnerअमळनेर