शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नियमीत कर्ज भरणाऱ्यांना लाभाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:01 IST

निसर्गाचा तडाखा बसल्याने चिंता : शासनाने पाठ दाखविल्याने नाराजी

केºहाळे, ता. रावेर : शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या धोरणानुसार, थकीत कर्जदार वगळता नियमित कर्ज भरणाºया शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात घोषणा केल्याप्रमाणे आत्तापर्यंत पात्र शेतकºयांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला दिसत नाही. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा तडाखा तर दुसरीकडे शासनाची पाठ अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.यावर्षी कोरोनामुळे केळीचे भाव गडगडून गेले. अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये केळी अक्षरश: सडून गेली. त्यानंतर अनलॉक झालं असलं तरीही अजून केळीला म्हणावा तसा भाव नाही. कापूस वेचण्यापूर्वीच भिजून गेला. पावसामुळे ज्वारीचीही पूर्णपणे वाट लागली.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर करताना नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र प्रत्यक्षात नियमित कर्ज भरणाºयांकडे कर्जमाफीने तोंड फिरवल्याचे दिसून येत आहे. हा विषय अजूनही विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शेतकरी अजूनही प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची भाबडी आशा बाळगून आहे .दिलेले आश्वासन पाळण्याची मागणीसानुग्रह अनुदान म्हणून मिळणारी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आजच्या घडीला गरजेची ठरणार आहे. कारण केळीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खूप येऊन सुद्धा हातात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच वाºयामुळे नुकसान झाले तसेच अति प्रमाणात पाऊस झाल्याने तूर्तास ज्वारीची पूर्ण वाट लागल्याचे चित्र आहे. कापूस वेचणीपूर्वीच भिजत असून आलेला कापूस कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, अशी मागणी केली जात आहे.