शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

बालशौर्य पुरस्कार विजेत्याच्या शोधासाठी ज्योतिषाचा आधार

By admin | Updated: May 20, 2017 12:48 IST

नीलेश भिल्ल या बालकासह त्याच्या भावाचे अपहरण झाल्याच्या भीतीनंतर त्यांच्या शोधासाठी पालकांनी ज्योतिषाचा आधार

मतीन शेख/ ऑनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 20 - राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारामुळे संबंध देशभर ओळख निर्माण केलेल्या नीलेश भिल्ल या बालकासह त्याच्या भावाचे अपहरण झाल्याच्या  भीतीनंतर  त्यांच्या शोधासाठी पालकांनी ज्योतिषाचा आधार घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली़ कोथळी येथील आशापुरी भागातील एका कुडाच्या झोपडीत वास्तव्यास असलेल्या व अठराविश्व दारिद्रय़ाशी हात करणा:या नीलेश भिल्लने  दोन वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी विदर्भातील मुक्ताई मंदिराच्या बॅकवॉटरमध्ये एका बालकास बुडताना स्वत:चे प्राण धोक्यात घालून वाचवले होते. त्याच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यास राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवले होत़े यानंतर लोकप्रतिनिधींसह अनेकांनी घर बांधण्यासह शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले मात्र काळाच्या ओघात ते आश्वासनही हवेत विरले आहेत़ नीलेशच्या झोपडीला आजही दरवाजा नाही, अशी विदारक अवस्थेत हे कुटुंब जीवन व्यतीत करीत आहेत़भावासह बेपत्ता झाल्याने खळबळसूत्रांच्या मते 15 रोजी नीलेश बेपत्ता झाला होता व पुन्हा तो 18 रोजी घरी परतला मात्र वडील बोलतील या भीतीने तो लहान भाऊ गणपत भिल्ल यास घेऊन घरातून बाहेर पडला. मुक्ताईनगर पोलिसात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेज्योतिषाचा आधारपोटचा गोळा अचानक बेपत्ता झाल्याने आई वडिलांच्या मनात शंका-कुशंकांनी घर केले असतानाच त्यांनी एका ज्योतिषाकडे मुलगा नेमका कोणत्या दिशेने घरातून बाहेर पडला याबाबत विचारणा केली असता ब:हाणपूरच्या दिशेने सांगण्यात आले. त्यामुळे आई-वडीलदेखील बाहेर पडल्याची माहिती मिळाली तर नीलेशचा मधला भाऊ बक:या चारण्यासाठी गेल्याने घरी कुणीही आढळून आले नाही़पैसे नसल्याने सायकल पडली अडगळीतअठरा विश्व दारिद्रय़ात जीवन कंठणा:या नीलेशला पुरस्कार मिळाल्यानंतर सायकल मिळाली होती मात्र मध्यंतरी तिची रींग खराब झाल्याने केवळ पैसे नसल्याने ही सायकल झोपडीवर अडगळीत टाकण्यात आल्याचे दिसून आल़े