शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बुद्धांचा अष्टांग मार्ग म्हणजेच जीवन विद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 17:23 IST

अमळनेर येथे बी.एस.पाटील यांचे व्याख्यान

अमळनेर, जि.जळगाव : मनुष्य जन्म रडत कुढत न जगता, निसर्ग नियमाच्या अनुकरणाने जगा. त्यामुळे जीवनामध्ये दु:खाचा शिरकाव कमी होतो आणि आपण आनंदान,े समाधानाने जीवन जगू शकतो, असे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी ‘जीवन जगण्याची कला’ या विषयावर बोलताना सांगितले.येथील रोटरी हॉलच्या पटांगणात डॉ.पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी डॉ. पाटील यांनी सांगितले की, सुख-दु:खाच्या कल्पना सापेक्ष असतात. प्रत्येक दु:खात सुखाची बिजे असतात तर प्रत्येक सुखात दु:खाची बिजे असतात. जीवनाचा प्रवाह रेल्वे पट्ट्याप्रमाणे सरळ रेषेत कधीच नसतो तर नदीप्रमाणे वेडा वाकडा असतो.भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्गाचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. या वेळी पी व्ही.पाटील, बजरंग अग्रवाल, हरी भिका वाणी, श्याम लुल्ला, जयवंतराव पाटील यांच्यासह श्रोते उपस्थित होते.