शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘अश्मिरा’मुळे जीवनाचे झाले सुरेल गाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:31 IST

नातेवाईकांचा विरोध असतानाही घेतली मुलगी दत्तक

चुडामण बोरसे ।जळगाव : मूलबाळ होत नसल्याने वंशाचा दिवा म्हणून मुलगाचा दत्तक घेण्याचा नातेवाईकाचा आग्रह. यानंतरही या जोडप्याने मुलीला दत्तक घेऊन समाजात वेगळा पायंडा पाडला. तिच्याच सोनपावलांनी आमच्या जीवनाचे सुरेल गाणे झाल्याची भावना या दाम्पत्याची आहे.मोहम्मद जावेद शेख हरुण बागवान व त्यांची पत्नी शकीराबी असे या दाम्पत्याचे नाव. गणेश कॉलनीतील चौकात गेल्या अनेक वर्षापासून जावेद यांची केळी विक्रीची ठेलगाडी आहे. बागवान गल्लीत ते राहतात. घरात दोन भाऊ, त्यांना मुले- बाळे आहेत. परंतु जावेद दाम्पत्याला लग्नानंतर बरीच वर्षे होऊन मुल- बाळ झाले नाही. अशावेळी अनेक ठिकाणाहून चौकशी केली जाते. मग शेख यांच्या आईने भावाचाच मुलगा दत्तक घ्यावा, म्हणून प्रस्ताव मांडला. पण जावेद हे आपल्या प्रस्तावावर ठाम राहिले. दत्तक घेईल तर मुलगीच. यावर एक नाही तर तब्बल दोन वर्षे घरात चर्चा होत होत्या. जावेद हे मुलगीच दत्तक घ्यायची म्हणत असल्याने आई आणि पत्नीलाही मग घरात मुलगी असावी, असे वाटू लागले... एक दिवस मग आईनेच आपल्या वंशाचा दिवा नसला तरी चालेल पण वंशाला पणती नक्कीच हवी... म्हणून जावेद यांना सांगून टाकले.आता मुलगी दत्तक कोणाची आणि कोठून घ्यावी... असा प्रश्न जावेद यांच्या कुटुंबात उभा राहिला. नातेवाईकांनी भावाची मुलगी दत्तक घेण्याचा आग्रह केला. शेख यांनी थेट दोंडाईचा येथील आपल्या साडूची मुलगी दत्तक घेतली आणि त्यावेळी ती अवघ्या ४० दिवसांची होती. तिचे मग ‘अश्मिरा’ असे नामकरण करण्यात आले. आता ती तीन वर्षाची झाली आहे.मुले भरपूर भेटतील पण मुलगी ही लक्ष्मीचे रुप आहे, असे आपण मानतो. कारण अश्मिरा आमच्या घरात आपल्यापासून तिच्या सोनपावलांनी आम्हाला बरेच काही दिले आहे. तिच्यामुळेच आमचे जीवनही उजळून निघाल्याची शेख दाम्पत्याची भावना आहे.