शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमळनेर पालिकेवर महिलांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:30 IST

उपाययोजना करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

ठळक मुद्देसमस्या वारंवार मांडून लक्ष देत नसल्याची व्यथाप्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा निर्धार25 वर्षापासून पक्के रस्ते, सुविधा नाहीत

ऑनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव, दि. 18 : येथील बालाजीपुरा भागातील महिलांनी सोमवारी सकाळी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा आणला होता. या वेळी महिलांनी प्रशासनाधिकारी संजय चौधरी यांना निवेदन दिले. प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन करण्याचा निर्धार याप्रसंगी महिलांनी बोलून दाखविला. दरम्यान, प्रशासनाधिकारी चौधरी यांनी बालाजीपुरा भागात स्वच्छतेसाठी तत्काळ आरोग्य कर्मचारी पाठवत दैनंदिन स्वच्छतेचे आश्वासन महिलांना या वेळी दिले. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या भागात 25 वर्षापासून पक्के रस्ते नाहीत, गटारी बांधल्या नाहीत, ज्या बांधल्या आहेत त्या तुंबल्या आहेत, त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाचे पाणी गटारीतून घरात शिरते डास प्रतिबंधासाठी फवारणी केली जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय चौधरी यांना देत महिलांनी यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. या वेळी लक्ष्मीबाई महाजन, आशा महाजन, आशा ठाकरे, शोभा ठाकरे, मीना शेकटकर, रेखा जाधव , सरला लोहार आदी होत्या.