शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

अमळनेर पालिकेवर महिलांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:30 IST

उपाययोजना करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

ठळक मुद्देसमस्या वारंवार मांडून लक्ष देत नसल्याची व्यथाप्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा निर्धार25 वर्षापासून पक्के रस्ते, सुविधा नाहीत

ऑनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव, दि. 18 : येथील बालाजीपुरा भागातील महिलांनी सोमवारी सकाळी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा आणला होता. या वेळी महिलांनी प्रशासनाधिकारी संजय चौधरी यांना निवेदन दिले. प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन करण्याचा निर्धार याप्रसंगी महिलांनी बोलून दाखविला. दरम्यान, प्रशासनाधिकारी चौधरी यांनी बालाजीपुरा भागात स्वच्छतेसाठी तत्काळ आरोग्य कर्मचारी पाठवत दैनंदिन स्वच्छतेचे आश्वासन महिलांना या वेळी दिले. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या भागात 25 वर्षापासून पक्के रस्ते नाहीत, गटारी बांधल्या नाहीत, ज्या बांधल्या आहेत त्या तुंबल्या आहेत, त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाचे पाणी गटारीतून घरात शिरते डास प्रतिबंधासाठी फवारणी केली जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय चौधरी यांना देत महिलांनी यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. या वेळी लक्ष्मीबाई महाजन, आशा महाजन, आशा ठाकरे, शोभा ठाकरे, मीना शेकटकर, रेखा जाधव , सरला लोहार आदी होत्या.