शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अमळनेरला कोरोनाग्रस्तांचे त्रिशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:17 IST

रुग्णवाढीचा चढता आलेख : नागरिकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत

अमळनेर : तालुक्यात २८ रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाने त्रिशतक पूर्ण केले असून एकूण रुग्णांची संख्या ३१४ झाली आहे बाजारातील गर्दी आणि दुकांदारांचा निष्काळजीपणा कोरोना वाढीस कारणीभूत ठरला आहे.पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील १५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात वरनेश्वर नगर मधील २ जण , वाडी चौक १ ,जोशींपुरा ६ जण, पैलाड १ मारवड २ आणि शिरूड येथील ३ जण असे पॉझिटिव्ह आले आहेत. तर नव्या रुग्णांमध्ये भालेरावनगर आणि ख्वाजा नगर मधील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आले आहेत तर एकूण ७९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७३ अहवाल प्रतीक्षेत आहेत.२२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाग्रस्तांमध्ये डॉक्टर , दुकानदार व्यापारी यांचा समावेश असल्याने त्याला कारणीभूत ते स्वत: ठरले आहेत. व्यावसायिक , नागरीक यांच्याकडून नियम पाळले जात नसल्याने तालुक्यात चहूबाजूने रुग्ण आढळत आहेत.