शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे - डॉ. राजेंद्र गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 18:03 IST

भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल

ऑनलाइन लोकमत 

भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असे माहिती आरपीआय गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.  राजेंद्र गवई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़ सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे या मताचा मी आहे मात्र त्यासाठी घाई अयोग्य ठरेल, असेही ते म्हणाले.आगामी निवडणुकांचा आढावा व कार्यकत्र्याशी हितगुज साधण्यासाठी ते रविवारी भुसावळ शहरातील शासकीय विश्रागृहावर दुपारी दाखल झाल़े  डॉ. गवई म्हणाले की, भुसावळ विधानसभेसाठी आमचे राजू सूर्यवंशी हेच उमेदवार असतील तर भुसावळसह दर्यापूरच्या जागेवर आमचा दावा असणार आह़े या जागा आम्हाला न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत़सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे या मताचा मी आहे मात्र त्यासाठी घाई अयोग्य ठरेल़ या  संदर्भात रामदास आठवले यांच्याशी चारवेळा बैठक झाली़ रिपब्लिकन पक्ष आठवले नव्हे तर आंबेडकर यांच्या नावाने असून आठवलेंचा पक्ष वाचवण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितल़ेशेतक:यांना कजर्माफी  करावी या मतावर आपण ठाम असून रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला़ संघर्ष यात्रेतून प्रश्न न सुटल्यास महासंघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांनी संघर्ष यात्रा एसटीतून काढावी व चटणी-खाकरी खावून काढावी, असा मार्मिक टोला त्यांनी लगावला़  कजर्माफी न झाल्यास मतदार सत्ताधा:यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत नोटबंदीचा निर्णय अत्यंत घाईत घेण्यात आला त्यामुळे अद्यापही नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितल़े मुख्य निवडणूक आयुक्त ज़ेएस़सहारीया यांनी आपल्याला नवीन मतदान यंत्र दाखवले असून त्यात कोणत्या पक्षाला मतदान केले याची चिठ्ठल मिळणार आहे मात्र यावर आपण समाधानी नाही तर निघालेली चिठ्ठी व यंत्रात झालेल्या मतदानाची मोजणी व्हावी, अशी आपली मागणी आह़े प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अर्मनराव खंडारे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, नगरसेवक रवी सपकाळे, युवा जिल्हाध्यक्ष मनोहर सुरडकर व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होत़े