शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 13:23 IST

जळगावात शेतकरी संघटनेचे जिल्हाधिका:यांना निवेदन: अन्यथा 3 सप्टेंबरपासून पुढा:यांना गावबंदी

ठळक मुद्देराज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलनउत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा शेतक:यांना मिळाला पाहिजेकजर्माफीतही एकराची मर्यादा नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - शासनाने जाहीर केलेली कजर्माफी अपूर्ण असून श्ेतक:यांमध्ये भेदभाव निर्माण करणारी आहे. शेतक:यांना कजर्माफीसाठी अर्जाच्या रांगेत भिका:यासारखे उभे न करता सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्माफी करण्याची मागणी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागण्यांची दखल शासनाने न घेतल्यास 3 सप्टेंबर पासून सर्व पुढा:यांना गावबंदी करण्याचा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडू शेळके तसेच पदाधिका:यांनी दिला आहे. मंगळवारी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा शेतक:यांना मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारांनी उत्पादन खर्चाचे केंद्र सरकारला दिलेले भाव केंद्राने नाकारले आहेत. केंद्र सरकार शेतमालाच्या भावाबाबत हात झटकत आहे. केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. कजर्माफीतही एकराची मर्यादा नाही. पिककजर्, मध्यम, मुदत कर्ज सर्वासाठी घोषणा केली खरी परंतू दीड लाखांची मर्यादा घालून अनंत निकष लावून शेतक:यांचा रोष ओढवून घेतला. निर्णय घेतानाची घाई, दररोज बदलणा:या अटी, मुख्यमंत्र्यांसह प्रशासन, बँका, वित्तीय संस्था यांच्तातील सुसंवादाचा अभाव गोंधळ निर्माण करणारा ठरला. शेतक:यांकडून अर्ज मागवून त्यांना भिका:यासारखे रांगेत उभे केले जात आहे. त्यामुळे शरद जोशींनी दिलेल्या प्लॉननुसार केंद्र व राज्य शासनाने देशातील सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती द्यावी. त्यात कोणताही भेदभाव करू नये. तसेच पुन्हा कजर्मुक्तीची मागणी होऊच नये, यासाठी बाजारपेठ तंत्रज्ञान स्वातंत्र्य बहाल करावे, 9वे शेडय़ूल घटनेतील नष्ट करावे, या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख दगडू शेळके,  जिल्हा उपप्रमुख अविनाश पाटील,  गणेश पाटील, नानाभाऊ पाटील, अजय बसेर, ईश्वर लिधुरे, भिमराव पाटील, डॉ.प्रकाश पाटील, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.