शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 13:23 IST

जळगावात शेतकरी संघटनेचे जिल्हाधिका:यांना निवेदन: अन्यथा 3 सप्टेंबरपासून पुढा:यांना गावबंदी

ठळक मुद्देराज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलनउत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा शेतक:यांना मिळाला पाहिजेकजर्माफीतही एकराची मर्यादा नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - शासनाने जाहीर केलेली कजर्माफी अपूर्ण असून श्ेतक:यांमध्ये भेदभाव निर्माण करणारी आहे. शेतक:यांना कजर्माफीसाठी अर्जाच्या रांगेत भिका:यासारखे उभे न करता सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्माफी करण्याची मागणी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागण्यांची दखल शासनाने न घेतल्यास 3 सप्टेंबर पासून सर्व पुढा:यांना गावबंदी करण्याचा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडू शेळके तसेच पदाधिका:यांनी दिला आहे. मंगळवारी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा शेतक:यांना मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारांनी उत्पादन खर्चाचे केंद्र सरकारला दिलेले भाव केंद्राने नाकारले आहेत. केंद्र सरकार शेतमालाच्या भावाबाबत हात झटकत आहे. केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. कजर्माफीतही एकराची मर्यादा नाही. पिककजर्, मध्यम, मुदत कर्ज सर्वासाठी घोषणा केली खरी परंतू दीड लाखांची मर्यादा घालून अनंत निकष लावून शेतक:यांचा रोष ओढवून घेतला. निर्णय घेतानाची घाई, दररोज बदलणा:या अटी, मुख्यमंत्र्यांसह प्रशासन, बँका, वित्तीय संस्था यांच्तातील सुसंवादाचा अभाव गोंधळ निर्माण करणारा ठरला. शेतक:यांकडून अर्ज मागवून त्यांना भिका:यासारखे रांगेत उभे केले जात आहे. त्यामुळे शरद जोशींनी दिलेल्या प्लॉननुसार केंद्र व राज्य शासनाने देशातील सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती द्यावी. त्यात कोणताही भेदभाव करू नये. तसेच पुन्हा कजर्मुक्तीची मागणी होऊच नये, यासाठी बाजारपेठ तंत्रज्ञान स्वातंत्र्य बहाल करावे, 9वे शेडय़ूल घटनेतील नष्ट करावे, या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख दगडू शेळके,  जिल्हा उपप्रमुख अविनाश पाटील,  गणेश पाटील, नानाभाऊ पाटील, अजय बसेर, ईश्वर लिधुरे, भिमराव पाटील, डॉ.प्रकाश पाटील, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.