शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

धुळीने माखले सारे शेतशिवार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:48 IST

जळगाव-औरंगाबाद महामार्ग । शेतकरी वर्ग हैराण, उत्पादनावरही परिणाम

पाळधी, ता. जामनेर : परिसरातून जात असलेल्या जळगाव औरंगाबाद महामार्गाचे गेल्या दोन वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. पाळधी ते पहुर रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले असुन महामार्गावरून येणाऱ्या - जाणाºया लहान , मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्यावरील मातीतून वाहन गेले की लगेच धुळीचे लोट उठून नजीकच्या शेतातील पिकांवर बसून पिकांना याचा फटका बसत आहे.तसेच ये - जा करणाºया वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांची कपाशी, तुरी, मिरची, हरभरा, दुबारे मका पिके धुळीने माखल्याचे दृश्य दिसत असते.यामुळे धुळीने वाहनधारक तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या एक ते दोन वर्षभरापासून नेरी, पाळधी, पहुर व वाकोदपर्यत महामार्गाचे काम हे संथ गतीने चालू आहे. पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होऊन रस्त्यावर बर्याच लांबपर्यत धुळ पसरली जाते.यावेळी आसपासच्या शेतकºयांच्या शेतमालावर धुळ साचली जाते यामुळे येथील रस्त्यालगतच्या शेतातील कपाशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान होत असून वाहनधारकही धुळीने त्रस्त झाले आहेत.कपाशीवर साचलेल्या काळपट धुळीने कापूस वेचणीसाठी तयार होत नाहीत. यामुळे कापुस वेचणी करणेही अवघड झाले आहे.पिकांची वाढ खुंटलीतसेच रब्बी पेरणीनंतर उगवलेला मका, हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत असुन धुळीच्या परिणामाने हीे पीके धोक्यात आली आहेत.