शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कर्जमाफी होत नाही तोपर्यत संघर्ष सुरुच राहणार : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 14:22 IST

जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी केले

 अमळनेर,दि.16- शेतक:यांना ताठ मानेने उभे राहता यावे व त्यांचा 7/12 कोरा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी अमळनेर येथील सभेतदरम्यान केले .

शेतकरी संघर्ष यात्रेनिमित्त अमळनेर येथे झालेल्या सभेस व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, आमदार डॉ.सतीश पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.
या निगरगठ्ठ शासनाला काही घेणं-देणं नाही
आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शासनाने सडकून टीका केली.ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे.मात्र कुठलीही कामे झाली नाहीत.जळगाव जिल्ह्याला महत्वाची खाती मिळालेली असतांना पाडळसे धरणाचे काम संथगतीने सुरू आहे, उपसा सिंचन योजना बंद आहेत.काही मागणी केली की थातुरमातुर उत्तरे दिली जातात. या निगरगठ्ठ शासनाला शेतक:यांशी काही घेणे-देणे नाही. उत्तर प्रदेश सरकार शेतक:यांना कर्जमाफी देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का देत नाही असाही सवाल त्यांनी केला.
शेतकरी राजा पेटून उठ
शेतकरी राजा जीवन एकदाच मिळते. आपण गप्प बसलो तर शासन आपल्या डोक्यावर मिरे वाटेल. आपल्या हक्कासाठी शेतकरी राजा पेटून उठ असे भावनिक आवाहन त्यांनी केले.कांद्याला 1 रुपयांचे अनुदान जाहीर करुन शेतक:यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या शासनाने केले आहे. 1 रुपयात चहा तरी मिळतो का? असे ते म्हणाले.
प्रास्तविक अॅड.ललिता पाटील यांनी तर सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले.