शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कर्जमाफी होत नाही तोपर्यत संघर्ष सुरुच राहणार : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 14:22 IST

जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी केले

 अमळनेर,दि.16- शेतक:यांना ताठ मानेने उभे राहता यावे व त्यांचा 7/12 कोरा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी अमळनेर येथील सभेतदरम्यान केले .

शेतकरी संघर्ष यात्रेनिमित्त अमळनेर येथे झालेल्या सभेस व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, आमदार डॉ.सतीश पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.
या निगरगठ्ठ शासनाला काही घेणं-देणं नाही
आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शासनाने सडकून टीका केली.ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे.मात्र कुठलीही कामे झाली नाहीत.जळगाव जिल्ह्याला महत्वाची खाती मिळालेली असतांना पाडळसे धरणाचे काम संथगतीने सुरू आहे, उपसा सिंचन योजना बंद आहेत.काही मागणी केली की थातुरमातुर उत्तरे दिली जातात. या निगरगठ्ठ शासनाला शेतक:यांशी काही घेणे-देणे नाही. उत्तर प्रदेश सरकार शेतक:यांना कर्जमाफी देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का देत नाही असाही सवाल त्यांनी केला.
शेतकरी राजा पेटून उठ
शेतकरी राजा जीवन एकदाच मिळते. आपण गप्प बसलो तर शासन आपल्या डोक्यावर मिरे वाटेल. आपल्या हक्कासाठी शेतकरी राजा पेटून उठ असे भावनिक आवाहन त्यांनी केले.कांद्याला 1 रुपयांचे अनुदान जाहीर करुन शेतक:यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या शासनाने केले आहे. 1 रुपयात चहा तरी मिळतो का? असे ते म्हणाले.
प्रास्तविक अॅड.ललिता पाटील यांनी तर सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले.