शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

अहिरवाडी फिडरला वारा व पावसाची झाली आहे अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:02 IST

संताप : वाघोड, कर्जोद व आहिरवाडीत अनेकदा होतो अंधार

रावेर : शहरातील १३२ केव्ही विद्युत केंद्रातून अहिरवाडी, कर्जोद व वाघोड गावांसाठी निघालेल्या स्वतंत्र फिडरवर वादळचं नव्हे तर हलका वारा वा पाऊस असला तरी रात्र रात्रभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने, सदर फिडरला वारा व पावसाची अ‍ॅलर्जी झाली आहे का? अशी तीव्र नापसंती उभय ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.एखाद्या वादळात वा विजांच्या कडकडाटात वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज ग्राहकही परिस्थितीनुरूप तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन संयमाने ते सहन करीत असतात. मात्र, हलक्या वाऱ्याची झुळूक वा पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी अहिरवाडी फिडरवरील वीजपुरवठा खंडित झाला तर तो रात्र रात्रभर खंडीतचं असतो. यामुळे वाघोड, कर्जोद व अहिरवाडी ही तिन्ही गावे अंधारात बुडत असल्याची शोकांतिका आहे. रावेर ते अहिरवाडी हे फिडर अंकलेश्वर - बºहाणपूर रोडलगत रहदारीच्या रस्त्यावर असतांना, सदर फिडर सातत्याने वीजपुरवठा खंडित होईल एवढे अतिसंवेदनशील कसे ? फिडरवरील वीजतारा वा अन्य सामुग्री जीर्ण झाली काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. तत्संबंधी उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी तथा सावदा विभागीय कार्यकारी अभियंता यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदरची समस्या कायमची धसास लावावी अशी जोरदार मागणी होत आहे.समस्या सोडवावीअहिरवाडी फिडरच्या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी वाघोडचे शिवसेना शाखा प्रमुख कमलेश पाटील व ग्रामस्यांनी केली आहे.