शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

वाघूरच्या पाण्यासाठी आंदोलनाची ठिणगी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:02 IST

शेतक:यांनी केला भाजपा पदाधिका:यांवर प्रश्नांचा भडीमार : मुख्य अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन

ऑनलाईन लोकमतनेरी ता.जामनेर,दि.18  :   गेल्या अनेक वर्षापासून वाघुर नदीमधील पाणी हे कमानी तांडा येथील धरणातून परिसरातील दुस:या सात धरणांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे पहूर पासून ते नेरी र्पयतची वाघुर नदीचे पात्र कोरडे ठाक झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सोमवार 18 रोजी नदीच्या पुलावर रास्तारोको आंदोलन केले.कमानी तांडा येथील नदी पात्रात धरण तयार करण्यासाठी सन 1995 मध्ये पाणी अडवून ते पाणी इतर छोटय़ा धरणामध्ये वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. 2010 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होवून सदरचे पाणी अडवले गेले. मात्र याचा परिणाम पहूर पासून नेरी र्पयत असलेल्या वाघुर नदीच्या काठाशी असलेल्या गावांवर होवू लागला. या ठिकाणची नदी पात्र कायमचे कोरडे ठाक राहून प्रचंड पाणी टंचाई भासू लागली. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ लागला. शेतक:यांनी याबाबत लघुपाटबंधारे विभागातील अधिका:यांकडे व्यथा मांडली. मात्र त्याकडे दुर्लक्ष  झाल्यामुळे शेतक:यांनी आंदोलन पुकारले.अजिंठा ते थेट वाघुर धरणात येईर्पयतचा मुख्यप्रवाह या नदीचा आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने हा प्रवाह सुरळीत ठेवावा तसेच नदीला जास्तीचे पाणी आल्यास ते इतर धरणांनाकडे वळवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कमानी तांडा धरणातून परिसरातील शेरी, लोन््रढी, पिंपळगाव, मोतीआई, हिवरा नाला व पाळधीजवळील दोन अशा सात छोटय़ा बंधा:यात हे पाणी सोडले जाते.भाजपा पदाधिका:यांजवळ व्यक्त केला संतापआंदोलन सुरु असतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम, पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे, पाळधी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पाटील, पंचायत समितीचे सदस्य अमर पाटील दाखल झाले. तुकाराम निकम, बाबुराव घोंगडे यांच्यासह अनेकांनी भाषणे देखील दिले. मात्र आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. भाजपा सत्तेत असताना कार्यकत्र्याना आंदोलन करावी लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनात भराडी, सुनसगाव, देवपिंप्री, नेरी दिगर, नेरी बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते. अधिका:यांनी दिले लेखी आश्वासनलघु पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता एस.एफ.गावित यांनी आंदोलनकत्र्याची भेट घेतली. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करीत तसे लेखी आश्वासन दिले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला होता.

वाघुर नदीतील मुख्य प्रवाह जशाचा तसाच ठेवावा, नैसर्गिक पद्धतीने पाणी सोडले पाहिजे. ज्यावेळी नदीला महापूर किंवा जास्तीचे पाणी आल्यास त्यावेळी इतर धरणामध्ये हे पाणी सोडावे. त्यामुळे कमानी तांडा या धरणापासून पुढील इतर अनेक गावांमधील शेतक:यांचा प्रश्न मिटेल.- भरत पाटील, शेतकरी, सुनसगाव.