शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

वाघूरच्या पाण्यासाठी आंदोलनाची ठिणगी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:02 IST

शेतक:यांनी केला भाजपा पदाधिका:यांवर प्रश्नांचा भडीमार : मुख्य अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन

ऑनलाईन लोकमतनेरी ता.जामनेर,दि.18  :   गेल्या अनेक वर्षापासून वाघुर नदीमधील पाणी हे कमानी तांडा येथील धरणातून परिसरातील दुस:या सात धरणांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे पहूर पासून ते नेरी र्पयतची वाघुर नदीचे पात्र कोरडे ठाक झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सोमवार 18 रोजी नदीच्या पुलावर रास्तारोको आंदोलन केले.कमानी तांडा येथील नदी पात्रात धरण तयार करण्यासाठी सन 1995 मध्ये पाणी अडवून ते पाणी इतर छोटय़ा धरणामध्ये वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. 2010 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होवून सदरचे पाणी अडवले गेले. मात्र याचा परिणाम पहूर पासून नेरी र्पयत असलेल्या वाघुर नदीच्या काठाशी असलेल्या गावांवर होवू लागला. या ठिकाणची नदी पात्र कायमचे कोरडे ठाक राहून प्रचंड पाणी टंचाई भासू लागली. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ लागला. शेतक:यांनी याबाबत लघुपाटबंधारे विभागातील अधिका:यांकडे व्यथा मांडली. मात्र त्याकडे दुर्लक्ष  झाल्यामुळे शेतक:यांनी आंदोलन पुकारले.अजिंठा ते थेट वाघुर धरणात येईर्पयतचा मुख्यप्रवाह या नदीचा आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने हा प्रवाह सुरळीत ठेवावा तसेच नदीला जास्तीचे पाणी आल्यास ते इतर धरणांनाकडे वळवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कमानी तांडा धरणातून परिसरातील शेरी, लोन््रढी, पिंपळगाव, मोतीआई, हिवरा नाला व पाळधीजवळील दोन अशा सात छोटय़ा बंधा:यात हे पाणी सोडले जाते.भाजपा पदाधिका:यांजवळ व्यक्त केला संतापआंदोलन सुरु असतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम, पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे, पाळधी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पाटील, पंचायत समितीचे सदस्य अमर पाटील दाखल झाले. तुकाराम निकम, बाबुराव घोंगडे यांच्यासह अनेकांनी भाषणे देखील दिले. मात्र आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. भाजपा सत्तेत असताना कार्यकत्र्याना आंदोलन करावी लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनात भराडी, सुनसगाव, देवपिंप्री, नेरी दिगर, नेरी बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते. अधिका:यांनी दिले लेखी आश्वासनलघु पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता एस.एफ.गावित यांनी आंदोलनकत्र्याची भेट घेतली. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करीत तसे लेखी आश्वासन दिले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला होता.

वाघुर नदीतील मुख्य प्रवाह जशाचा तसाच ठेवावा, नैसर्गिक पद्धतीने पाणी सोडले पाहिजे. ज्यावेळी नदीला महापूर किंवा जास्तीचे पाणी आल्यास त्यावेळी इतर धरणामध्ये हे पाणी सोडावे. त्यामुळे कमानी तांडा या धरणापासून पुढील इतर अनेक गावांमधील शेतक:यांचा प्रश्न मिटेल.- भरत पाटील, शेतकरी, सुनसगाव.