शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

रुग्णालयांवरील हल्ले रोखण्यासाठी एजन्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 04:12 IST

राज्यात डॉक्टर, रुग्णालय यांच्यावर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून संवादाअभावी

जळगाव : राज्यात डॉक्टर, रुग्णालय यांच्यावर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून संवादाअभावी अशा घटनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा संवाद वाढून हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये एजन्सी नियुक्त करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव येथे आयोजित होमिओपॅथी डॉक्टरांच्या मेळाव्यात ते म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र पारदर्शक करण्यात आले असून कोणीही त्यावर शंका घेऊ शकत नाही. धुळे व राज्यातील इतर ठिकाणच्या हल्ल्याच्या घटना दुदैवी असून या घटना वाढण्याचे कारण म्हणजे संवादाचा अभाव आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद ठेवल्यास गैरसमज कमी होतील. रुग्णालयांमध्ये जास्त गर्दी असलेल्या डॉक्टरांवर मोठा ताण असतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनीही समजून घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)