शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

वृद्ध व केशरी कार्डधारक शासकीय धान्यापासून वंचित

By admin | Updated: June 29, 2017 12:30 IST

अन्नपूर्णा योजनेतील मोफत धान्य 8 महिन्यापासून तर केशरी कार्डधारकांचे तीन वर्षापासून धान्य बंद

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.29 - शासनाने अन्नपूर्णा योजनेतील लाभाथ्र्याचे मोफत धान्य गेल्या 8 ते 10 महिन्यापासून बंद केल्याने 80 वर्षावरील वृद्ध निराधार होण्याची वेळ आली आहे. उर्वरित केशरी कार्डधारकांना 3 वर्षापासून धान्यच नसल्याने कुचकामी ठरली आहेत
शासनातर्फे अन्नपूर्णा योजनेंतर्गत 80 वर्षाच्या वरील व निराधार वृद्धांसाठी त्यांच्याकडून कोणतेही काम होऊ शकत नसल्याने 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्याची योजना अंमलात आणली होती. मात्र गेल्या 8 ते 10 महिन्यापासून वृद्धांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्यच मिळत नाही. त्यामुळे वृद्धांचा शासनाने आधारही  काढून घेतल्याने ते ख:या अर्थाने निराधार झाले आहेत.  तालुक्यात 230 कार्ड धारक अन्नपूर्णा पासून वंचित झाले आहेत 
 अन्नसुरक्षा योजना लागू झाल्याने 59 हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांचा प्राधान्य कुटुंब योजनेत सहभागी करून त्यांना स्वस्त धान्यचा लाभ देण्यात येत आहे. मात्र 60 हजार ते 1 लाख उत्पन्न घेणारे केशरी कार्ड 18467 आहेत. त्यांना उर्वरित केशरी कार्ड धारक म्हणून टाकण्यात आले आहे. गेल्या 3 वर्षापासून म्हणजे फेब्रुवारी 2014 पासून त्यांना धान्यचा लाभ मिळत नसल्याने केशरी कार्ड शिधा पत्रिका नसून निरूपयोगी ठरल्या आहेत. पांढ:या पत्रिका आणि उर्वरित केशरी यांच्यात रंगा व्यतिरिक्त कोणताच फरक राहिला नाही. शासनाने बीपीएल आणि अंत्योदय लाभाथ्र्याना 900 ग्राम साखर देऊ केली आहे मात्र त्याचे दर साडे 13 रुपयांवरून 15 रुपये व 15 वरून 20 रुपये केल्याने गरीबांना आर्थिक फटका बसत आहे.
 
अन्नपूर्णा साठी धान्य येत नाही. अन्नसुरक्षा योजना अंमलात आल्यामुळे मर्यादित लोकांना धान्य द्यावे लागणार होते म्हणून केशरी कार्डात 59 हजार र्पयत उत्पन्नाची मयार्दा घातली आहे. उर्वरित केशरी कार्ड धारकांना लाभ मिळत नाही  - प्रदीप पाटील, तहसीलदार अमळनेर