शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

वांजोळा येथे भांडणानंतर म्हशी पडल्या विहिरीत

By admin | Updated: May 21, 2017 17:06 IST

शेतात चराईसाठी आलेल्या म्हशींमध्ये अचानक भांडण झाल्याने त्या विहिरीत जावून कोसळल्या. मात्र दैव बलवत्तर आणि शेतक:यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने दोघा जनावरांचे प्राण वाचल़े

 भुसावळ,दि.21- शेतात चराईसाठी आलेल्या म्हशींमध्ये अचानक भांडण झाल्याने त्या विहिरीत जावून कोसळल्या. मात्र दैव बलवत्तर आणि शेतक:यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने दोघा जनावरांचे प्राण वाचल़े तालुक्यातील वांजोळा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली़

वांजोळे-मिरगव्हाण रस्त्यालगत शेत गट क्र.11 अ मध्ये शेतकरी रामदास गोंडू पाटील यांच्या मालकीच्या शेतात गुराखी आत्माराम सांडू सावळे यांनी गुरे आणली होती. मात्र अचानक दोन म्हशींमध्ये भांडण सुरू झाल्याने त्या शेतातील विहिरीत पडल्या़ पाहता-पाहता गावात याची माहिती मिळताच अनेकांनी शेताकडे धाव घेतली़ दोरखंडाने म्हैस काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र वजन जास्त असल्यो प्रयत्न असफल ठरल़े म्हशींचे व्यापारी लाला वाणी यांनी लागलीच क्रेन मागवली़ गावातील पाण्यात पोहणा:यांनी विहिरीच्या पाण्यात उतरत म्हशींच्या पोटाखाली दोर बांधला. तसेच म्हशी पाण्यात बुडू नये यासाठी लाकडी पाटय़ाही ठेवण्यात आल्या़ काही वेळेत म्हशींना क्रेन आल्यानंतर पाण्याबाहेर काढण्यात आल़े गावातील नागरीक बबन सावळे, सुरेश पाटील, कृष्णा कोळी, अशोक सावळे, पिंटू सावळे, राम, लक्ष्मण सावळे यांनी याकामी मदत केली़