शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अखेर धावडा डोहात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:51 IST

धरणगावकरांना मिळाला दिलासा : मध्यम गुळ प्रकल्पाचे तीसरे आवर्तन

धरणगाव : शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी संपत आल्याने चिंताग्रस्त झालेल्या पदाधिकारी व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शहरासाठी आरक्षित असलेले मध्यम गुळ प्रकल्पाचे पिण्याचे आवर्तन सुटल्यानंतर हे पाणी पाच दिवसात या धावडा डोहात पोहचले असून शहरवासीयांना जून अखेर पर्यत हे पाणी तारणार आहे.शहराला अंतर्गत पाईपलाईन मुळे पाच झोनचे सत्तरावर उपझोन झाल्याने बारमाही बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये दरवर्षी चांगलीच पाणी टंचाई भासते.मात्र यावर्षी उपनगराध्यक्षा अंजली भानुदास विसावे व माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौनरी या:नी पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करुन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाठ्याचे पूजन व पाहणीधरणातून सोडण्यात आलेले पाणी धावडा डोहात पोहोचल्यानंतर याची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी जलपूजन केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, ,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गट नेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, जितेंद्र धनगर, भगवान महाजन,नाना मराठे, पं.स.सदस्य आसाराम कोळी, नांदेडचे शाखा प्रमुख भैय्या पाटील, जयेश महाजन, नगर पालिकेचे कर्मचारी किशोर खैरनार आदी उपस्थित होते.