शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

अखेर धावडा डोहात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:51 IST

धरणगावकरांना मिळाला दिलासा : मध्यम गुळ प्रकल्पाचे तीसरे आवर्तन

धरणगाव : शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी संपत आल्याने चिंताग्रस्त झालेल्या पदाधिकारी व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शहरासाठी आरक्षित असलेले मध्यम गुळ प्रकल्पाचे पिण्याचे आवर्तन सुटल्यानंतर हे पाणी पाच दिवसात या धावडा डोहात पोहचले असून शहरवासीयांना जून अखेर पर्यत हे पाणी तारणार आहे.शहराला अंतर्गत पाईपलाईन मुळे पाच झोनचे सत्तरावर उपझोन झाल्याने बारमाही बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये दरवर्षी चांगलीच पाणी टंचाई भासते.मात्र यावर्षी उपनगराध्यक्षा अंजली भानुदास विसावे व माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौनरी या:नी पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करुन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाठ्याचे पूजन व पाहणीधरणातून सोडण्यात आलेले पाणी धावडा डोहात पोहोचल्यानंतर याची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी जलपूजन केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, ,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गट नेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, जितेंद्र धनगर, भगवान महाजन,नाना मराठे, पं.स.सदस्य आसाराम कोळी, नांदेडचे शाखा प्रमुख भैय्या पाटील, जयेश महाजन, नगर पालिकेचे कर्मचारी किशोर खैरनार आदी उपस्थित होते.