शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धावडा डोहात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:51 IST

धरणगावकरांना मिळाला दिलासा : मध्यम गुळ प्रकल्पाचे तीसरे आवर्तन

धरणगाव : शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी संपत आल्याने चिंताग्रस्त झालेल्या पदाधिकारी व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शहरासाठी आरक्षित असलेले मध्यम गुळ प्रकल्पाचे पिण्याचे आवर्तन सुटल्यानंतर हे पाणी पाच दिवसात या धावडा डोहात पोहचले असून शहरवासीयांना जून अखेर पर्यत हे पाणी तारणार आहे.शहराला अंतर्गत पाईपलाईन मुळे पाच झोनचे सत्तरावर उपझोन झाल्याने बारमाही बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये दरवर्षी चांगलीच पाणी टंचाई भासते.मात्र यावर्षी उपनगराध्यक्षा अंजली भानुदास विसावे व माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौनरी या:नी पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करुन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाठ्याचे पूजन व पाहणीधरणातून सोडण्यात आलेले पाणी धावडा डोहात पोहोचल्यानंतर याची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी जलपूजन केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, ,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गट नेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, जितेंद्र धनगर, भगवान महाजन,नाना मराठे, पं.स.सदस्य आसाराम कोळी, नांदेडचे शाखा प्रमुख भैय्या पाटील, जयेश महाजन, नगर पालिकेचे कर्मचारी किशोर खैरनार आदी उपस्थित होते.