शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अ‍ॅड.प्रकाश साळसिंगीकर यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:26 IST

लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देएका तपाहून अधिक काळ मुंबईसह राज्यभरातील न्यायालयांमध्ये केलेल्या कार्याची घेतली दखलमुंबईला हादरवून टाकणाऱ्या अनेक खटल्यांमध्ये केला प्रभावी युक्तीवाद

यावल, जि.जळगाव : लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एका तपाहून अधिक काळ मुंबईसह राज्यभरातील न्यायालयांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे.भुसावळचे सुपुत्र असलेल्या अ‍ॅड.प्रकाश साळसिंगीकर यांनी भुसावळमधील नहाटा कॉलेजमधून २००२मध्ये वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. त्यानंतर वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६ पासून खºया अर्थाने त्यांनी गुन्हेगारी विभागामध्ये आपल्या वकिलीला सुरुवात केली. मुंबईला हादरवून टाकणारे शक्ती मील सामूहिक बलात्कार प्रकरण, बेस्ट बेकरी खटला, अदनान पत्रावाला हत्या, कुरार व्हिलेज हत्याकांड, आयटी क्षेत्रातील तरुणी इस्थर अनुह्या हत्याकांड आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर मर्डर केस अशा हायप्रोफाईल केसेससह अनेक खटल्यांमध्ये प्रभावीपणे युक्तिवाद करुन वकिलीच्या क्षेत्रात अ‍ॅड. साळसिंगीकर यांनी आपला ठसा उमटवला आहे.खान्देशचे सुपुत्र अ‍ॅड.उज्जवल निकम यांनी फौजदारी खटल्यात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविल्यानंतर अ‍ॅड.साळशिंगीकर यांना मिळालेला बहुमान हा मानाचा तुराच आहे.मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हेशाखेकडे दाखल होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांच्या केसेस, तसेच एमपीआयडी केसेमध्ये शासनाने अ‍ॅड. साळसिंगीकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. अनेक प्रसारमाध्यमांतून अ‍ॅड. साळसिंगीकर यांनी कायदेतज्ज्ञ म्हणून उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या विधी आणि न्याय मंत्रालयाने ही नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयYawalयावल