शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यात सात विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

जळगाव : वाढत्या उन्हासोबतच टंचाई वाढू लागली असून, यासाठी उपाययोजनांना वेग आला आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात चार, तर मुक्ताईनगर ...

जळगाव : वाढत्या उन्हासोबतच टंचाई वाढू लागली असून, यासाठी उपाययोजनांना वेग आला आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात चार, तर मुक्ताईनगर तालुक्यात तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, तरीदेखील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपाययोजना केल्या जात आहेत. यात सर्वाधिक उपाययोजना अमळनेर व पारोळा तालुक्यांत प्रस्तावित आहेत, असे असले तरी टंचाई निवाराणासाठी जामनेर तालुक्यापासून सुरुवात झाली आहे. यात जामनेर तालुक्यात चार गावांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तसेच मुक्ताईनगर तालुक्यातदेखील तीन गावांसाठी तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

विहीर अधिग्रहण सुरू झाले असले तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही टँकर सुरू झालेले नाही, एवढे दिलासादायक चित्र एप्रिल महिन्यात तरी आहे.