शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करणार : डॉ.दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 17:57 IST

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आगामी काळात सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जळगाव येथील कार्यक्रमात दिले.

ठळक मुद्देशिरसोलीला प्राथमिक आरोग्य केंद्र तर म्हसावदला उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची घोषणापाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला असता त्याठिकाणी जागेची मोजणी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.पाळधी येथे भूमिपूजन करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येऊन ते रुग्ण सेवेत येईल.पाळधी आरोग्य केंद्रात सर्व सुविधा राहणार असून ते राज्यातील एकमेव असे मॉडेल आरोग्य केंद्र असेल.

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९ - आरोग्याच्या बाबतीत जळगाव जिल्हा पूर्णपणे सक्षम करायचा आहे. येथील रिक्त पदे, अथवा सोयी-सुविधांबाबत उपाययोजना करण्यात येऊन येत्या तीन वर्षात जळगाव जिल्ह्यातील आरोग्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. आगामी काळात राज्यातील ७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी जळगावात केली. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनानंतर  दुपारी जळगावात अजिंठा विश्रामगृह येथे डॉ. दीपक सांवत यांनी आरोग्य विषयक आढावा बैठक घेतली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करण्यात येणाºया कामांची माहिती दिली.  या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते. ७८१ बीएएमएस डॉक्टरांना दिलासारिक्त जागांचा प्रश्न तसेच बीएएमएस डॉक्टरांचाही प्रश्न गंभीर असल्याने ७८१ अस्थायी बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. रिक्त जागा १०० टक्के भरारिक्तपदांबाबत बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, रिक्त जागा १०० टक्के भरण्यासाठी जाहिरात काढा व ही पदे तत्काळ भरा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे भरण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  यामुळे तीन महिन्यात रिक्त जागांचा ‘बॅकलॉग’ भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.