शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

पाचोरा तालुक्यात खरिपाच्या ५५ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

तालुक्यात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी व कडधान्याची पेरणी लागवड करण्यास सुरुवात केली होती. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा ...

तालुक्यात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी व कडधान्याची पेरणी लागवड करण्यास सुरुवात केली होती. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यामुळेच ५५ टक्के टक्के पेरण्या आटोपल्या. त्यात तालुक्यातील कापसाचे लागवडी योग्य क्षेत्र ४५ हजार ७६० हेक्टर असताना त्यापैकी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड, पेरणी करण्यात आली आहे. यातील सुमारे २० हजार हेक्टर हे ठिबक सिंचनवर आधारित असल्याने त्या पिकांचे नुकसान होणार नाही. मात्र १२ हजार हेक्‍टरवर कापूस पेरणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

चौकट

सोयाबीन, मका पेरणी संकटात

सोयाबीनचे तालुक्याला १,०४५ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट असून यापैकी ६७० हेक्‍टरवर सोयाबीन पेरणी आटोपली आहे. तसेच मका पिकाचे ५,७२८ हेक्टर उद्दिष्ट असून त्यापैकी २,०२१ हेक्टरवर मक्याची लागवड, पेरणी केली. दरम्यान पावसाने अचानक उघडीप दिल्याने खरीप लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. कापूस बियाणे पेरणीला हेक्‍टरी १० हजार रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना खर्च आला असून हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.