शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

विम्यातील 50 हजारांची रक्कम गरीब मुलीच्या शिक्षणासाठी

By admin | Updated: July 16, 2017 16:45 IST

हिवरखेडा येथील गोपाल देशमुख यांची मुलाला ख:या अर्थाने श्रद्धांजली

दीपक जाधव/ऑनलाईन लोकमत

शेंदुर्णी (जि.जळगाव), दि.16- जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील अक्षय देशमुख या तरुणाचा गेल्या वर्षी बुडून मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थी अपघात विम्यातून मिळालेल्या रकमेतील 50 हजारांची रक्कम एका गरीब विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून देत अक्षयच्या वडिलांनी आपल्या मुलाला ख:या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष (विज्ञान) चा विद्यार्थी अक्षय गोपाल देशमुख व त्याचा मित्र गजानन मुरलीधर सोनवणे यांचा 25 नोव्हेंबर रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. देशमुख व सोनवणे दोघेही परिवारांचे एकुलते मुले होती. 
कुलगुरुंच्या हस्ते धनादेशाची रक्कम मिळणार
महाविद्यालयाने या विद्याथ्र्याचा अपघात विमा काढलेला होता. या दुदैवी घटनेनंतर विमा कंपनी कडून मयताच्या वारसांना 2 लाख 25 हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडून दहा हजारांची मदत मिळाली. गरुड महाविद्यालयातील प्राध्यापकांनी 2100 रुपयांची आर्थिक मदत अशी  एकूण 2 लाख 37 हजार 100 रुपयांच्या रकमेचे धनादेश 17 जुलै रोजी संस्थेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी उमवि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील व संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते गोपाल देशमुख यांना देण्यात येणार आहे. 
गरीब मुलीच्या शिक्षणासाठी 50 हजारांची मदत
अक्षयचे वडील गोपाल आनंदा देशमुख यांनी विम्याच्या रकमेतील 50 हजारांची रक्कम मुरलीधर सोनवणे यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. मुलगा शिक्षण घेत असल्याने ही आर्थिक मदत महाविद्यालयाच्या प्रय}ातून  मिळाली. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिक्षण असे आवाहन त्यांनी केले. माझा  एकुलता मुलगा अक्षयचा अपघाताने मृत्यू झाला. मुलगी पुजा देशमुख इ.12वी विज्ञान शिक्षण घेत आहे. तिला आवड असेल त्या क्षेत्रात मी शिक्षणासाठी  प्रोत्साहन देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.