शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

रेल्वेतील ३७ कर्मचारी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील मित्तल शनिवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव ...

रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान

जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील मित्तल शनिवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता मोहीम राबवून, स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच स्टेशनवर ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेगाव येथे स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी

जळगाव : जळगाव आगारातून शेगाव येथे स्वतंत्र बससेवा नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातून हजारो भाविक येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र, बससेवा नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. तरी, महामंडळाने शेगाव येथे स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी

जळगाव : महामंडळातर्फे टप्प्याटप्प्याने सर्व शहरातील बससेवा सुरू करण्यात येत असली तरी, ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही पुरेशी सुरू झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तरी, महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व गावांची बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

नवीन वर्षातही पॅसेंजर सुरू न झाल्याने नाराजी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर रद्द आहेत. यामुळे प्रवासी व चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तर, रेल्वेतर्फे १ जानेवारीपासून पॅसेंजर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही या पॅसेंजर सुरू न झाल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रॅम्प सुरू करण्याची मागणी

जळगाव : जळगाव रेल्वेस्टेशनवरील रॅम्पचे काम सहा महिन्यांपासून पूर्ण झाले आहे. या रॅम्पमुळे दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांना स्टेशनमध्ये जाणे सोयीचे होणार आहे. तरी, रेल्वे प्रशासनाने तत्काळ रॅम्प सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

जिल्हा परिषदेसमोर वाहतूककोंडी

जळगाव : टाॅवर चौकाकडून जुन्या जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सायंकाळी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, परिणामी यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे. यावर उपाय म्हणून या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.