शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

जळगाव जिल्ह्यात फक्त ३१ टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:22 IST

शेतकरी वाऱ्यावर

ठळक मुद्दे जिल्हा बँकेकडून ५२ टक्के कर्जवाटप

जळगाव : खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर अखेर संपत असताना आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी केवळ ३१ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे शेतकºयांकडे बँकांनी पाठ फिरवल्याचे व शासन, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यात अर्ज केलेल्या व पात्र शेतकºयांच्या यादीत नाव आलेल्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे खाते ‘निल’ झालेले नसल्याने ते बँकेच्या दृष्टीने थकबाकीदारच ठरले आहेत. त्यांना खरीप पीककर्ज देण्यास बँकांनी नकार दिला असल्याने त्यांना उधार उसनवाºया करून खरीप हंगामासाठी पैसा गोळा करावा लागला आहे. तर थकबाकीदार नसलेल्या शेतकºयांना देखील ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण जिल्हा बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे देखील शेतकºयांना पुरेशा प्रमाणात पीककर्ज मिळू शकलेले नाही.२ लाख ९४ हजार ४०० खातेदारांपैकी १ लाख ६० हजार ७४७ खातेदारांना ९२० कोटी ५५ लाखांचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने १ लाख ३१ हजार ९३३ शेतकºयांना ४१९ कोटी ४१ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या ५२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. मात्र त्या तुलनेत राष्टÑीयकृत व खाजगी बँकांनी म्हणजेच व्यापारी बँकांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली आहे. शासनाने वारंवार इशारा देऊनही या बँकांनी उद्दीष्टाच्या केवळ २४ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे.