शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जळगाव जिल्ह्यात फक्त ३१ टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:22 IST

शेतकरी वाऱ्यावर

ठळक मुद्दे जिल्हा बँकेकडून ५२ टक्के कर्जवाटप

जळगाव : खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर अखेर संपत असताना आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी केवळ ३१ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे शेतकºयांकडे बँकांनी पाठ फिरवल्याचे व शासन, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यात अर्ज केलेल्या व पात्र शेतकºयांच्या यादीत नाव आलेल्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे खाते ‘निल’ झालेले नसल्याने ते बँकेच्या दृष्टीने थकबाकीदारच ठरले आहेत. त्यांना खरीप पीककर्ज देण्यास बँकांनी नकार दिला असल्याने त्यांना उधार उसनवाºया करून खरीप हंगामासाठी पैसा गोळा करावा लागला आहे. तर थकबाकीदार नसलेल्या शेतकºयांना देखील ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण जिल्हा बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे देखील शेतकºयांना पुरेशा प्रमाणात पीककर्ज मिळू शकलेले नाही.२ लाख ९४ हजार ४०० खातेदारांपैकी १ लाख ६० हजार ७४७ खातेदारांना ९२० कोटी ५५ लाखांचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने १ लाख ३१ हजार ९३३ शेतकºयांना ४१९ कोटी ४१ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या ५२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. मात्र त्या तुलनेत राष्टÑीयकृत व खाजगी बँकांनी म्हणजेच व्यापारी बँकांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली आहे. शासनाने वारंवार इशारा देऊनही या बँकांनी उद्दीष्टाच्या केवळ २४ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे.