शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

कळमसरेत अतिवृष्टीने ३३७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:25 IST

२०० हेक्टरवरील पिके बुडाली

कळमसरे, ता.अमळनेर : परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात लहानमोठ्या ३३७ घरांची पडझड झाली.सुमारे २०० हेक्टर शेतातील पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. कळमसरसह खेडी व वासरे परिसरात झालेल्या पावसामुळे त्या गावांचे ओसंडून वाहणारे पाणी येथील नाल्यात शिरले. मागच्या वर्षी लौकवर्गणीतून बांधलेल्या हरषा तलावाला सांडवा नसल्याने तुडूंब भरलेले तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतातून वाहत विकास सोसायटी, मस्जिद इमारत, पाडळसे फाट्यापासून भिल्ल वसाहत, वडारवाडीत शिरले. बसस्थानक परिसरात नाल्याचे पाणी दाटल्याने इंदिरानगर, न्यू प्लॉट वसाहतीला वेढा बसला. संपूर्ण गाव पाण्याच्या वेढ्यात एखाद्या बेटासारखे वेढले गेले होते. हे पाणी शेतातून पांझरा नदीच्या दिशेने वाहत गेले.२०० घरांचे पंचनामेतहसीलदार ज्योती देवरे यांनी मारवड मंडळ अधिकारी शिंदे व अमळगाव मंडळाचे योगेश पवार यांच़्या नेतृृत्वाखाली २५ तलाठी, महसुल कर्मचाऱ्यांचा ताफा घरांच्या पंचनाम्यासाठी नियुक्त केलेला आहे. ९ रोजी दुपारपर्यत २०० घरांचा पंचनामा झाला. मधेच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काही वेळ काम थांबले होते.कायमस्वरूपी उपाय हवाभविष्यात पुन्हा असा प्रसंग उद्भवू नये यासाठी आतापासूनच कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पाडळसेत कोणतेही नुकसान नाहीपाडळसे गावाला पाण्याचा वेढा होता. मात्र यातून घरांचे कोणतेही नुकसान झाले नाही. ही पुनवर्सित वसाहत असल्याने येथे घरांना धोका पोचला नाही.