शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

सखाराम महाराज संस्थानच्या वारीची 250 वर्षाची परंपरा

By admin | Updated: June 9, 2017 12:03 IST

अमळनेर येथून उद्या प्रस्थान. 22 दिवसात 550 कि.मी.चा होणार पायी प्रवास

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.9 : महाराष्ट्रात संत परंपरेचा पाया रचणा:या संत सखाराम महाराज संस्थानच्या पायी वारीचे 10 रोजी पंढरपुरकडे प्रस्थान होत आहे. या पायीवारीला  जवळपास अडीचशे वर्षाची परंपरा आहे. 
 वाडी संस्थानचे 11वे गादी पुरूष हभप प्रसाद महाराज पायी वारीचे नेतृत्व करतात. 2 जुलैला दिंडी पंढरपुरात पोहचेल.   अमळनेरच्या संत सखाराम महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून पायी दिंडीची परंपरा सुरू केली, ती आजतागायत सुरू आहे. ऊन, पाऊस अथवा नैसर्गिक विघAे आली तरी दिंडीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होत नाही. नियोजीत ठिकाणी, ठरलेल्या दिवशी ही दिंडी पोहचत असते.
 पायी वारी निघते, त्यादिवशी  पहाटे प्रसाद महाराज वाडीतून पैलाडमधील तुळशीबागेत येतात. तेथे नित्यक्रमाची पुजा-अर्जा होते.  शहरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांना आशिर्वाद दिल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ होत असते. 
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळा येथे असतो. त्यानंतर आडगाव, भडगाव, नगरदेवळे, नेरी, नागद, बिलखेडे, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळीराजेराय,  दौलताबाद, महारूळ,  पैठण,शेवगाव, पाथर्डी, धामणगाव, आष्टी, अरणगाव,  करमाळा, वडशिवणे, करकंब मार्गे दिंडीचा प्रवास होत असतो. 22 दिवसात 550 किलोमीटरचा प्रवास करीत दिंडी नवमीला अर्थात 2 जुलै रोजी पंढरपुरला पोहचेल. अमळनेर येथून निघणा:या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असतात.