शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

25 कोटींचे प्रस्ताव पुन्हा मागविले

By admin | Updated: May 17, 2017 18:40 IST

कामांच्या प्रस्तावाचा प्रवास आता पुन्हा महापालिकेकडे सुरू झाला

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 25 कोटींच्या निधीतून करावयाच्या कामांच्या प्रस्तावाचा प्रवास आता पुन्हा महापालिकेकडे सुरू झाला असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सहमती दर्शविलेल्या कामांप्रमाणे फेरप्रस्ताव सादर करावा असे जिल्हाधिका:यांकडून मनपास पत्र देण्यात आले आहे . शहरातील रस्ते विकासाच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी मनपास 25 कोटींचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी 25 कोटींचा विकास निधी जाहीर केला मात्र तो मिळावा म्हणून महापालिकेकडून सतत पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी मनपातील पदाधिका:यांच्या मंत्राल्यात नगरविकास विभागाकडे दोन ते तीन  वा:या झाल्या. जिल्हा दौ:यावर पुन्हा आलेल्या मुख्यमंत्र्यांना   याबाबत महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी हा निधी महापालिकेस तात्काळ वितरीत होईल असे आश्वासन दिले होते. मनपास निधी द्यावा लागणार म्हणून नगरविकास विभागाने जिल्हाप्रशासनामार्फत मनपाने कामांचे प्रस्ताव सादर करावे असे आदेश केले होते.