शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

25 कोटींचा धनादेश जळगाव मनपाने परत द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:12 IST

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिका:यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 21 - 25 कोटींचे अनुदान शासनाकडून मिळविताना नाकेनऊ आले मात्र पैसे मिळाल्यावर शहरातील राजकीय मानापमान नाटय़ामुळे मनपाकडे वर्ग करण्यात आलेल्या या निधीचा धनादेश पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा असे आदेश देणारे पत्र जिल्हाधिका:यांनी मनपास दिले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिका:यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनुदान परत घ्यावे असे निर्देश जिल्हाधिका:यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिका:यांनी मनपास तसे पत्र दिले आहे.आता नगरविकासकडे विचारणा जिल्हाधिका:यांनी 25 कोटींच्या निधीच्या विनियोगाबाबत आता नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना न्याप्रश्नी पत्र दिले आहे. 25 कोटींच्या निधीच्या विनियोगाबाबत शासन स्तरावरून आदेश व्हावेत, कोणती कामे करावीत याबाबत विचारणा त्यात करण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले असताना त्यांनी महापालिकेस 25 कोटींच्या वैशिष्टय़पूर्ण कामांसाठी विशेष अनुदानाची घोषणा केली होती. हा पैसा जळगावात महापालिकेच नावाने वर्ग होता होता मार्च 2017 उजाडले. तीन महिन्यांनी निधी मनपाकडे मार्च मध्ये प्राप्त 25 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाने जून महिन्यात म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी महापालिकेकडे वर्ग झाला. यानंतर निधीतून होणा:या कामांचे नियोजनही झाले होते. 21 एप्रिल 2017 ला ही बैठक झाली होती. पालमंत्र्यांकडील बैठकीनंतर फिरले चक्रपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 6 जुलैच्या जळगाव दौ:यात महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. या बैठकीत 25 कोटींचा निधी विकास कामांवरच वापरावा कर्जफेडीसाठी त्याचा उपयोग होऊ नये तसेच ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जावीत अशी मागणी आमदार भोळे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. पालकमंत्र्यांनीही निधी विकासावर खर्च करावा असे आदेश केले होते. तसेच 25 कोटींच्या विनियोगासाठी नियुक्त समितीने याबाबत निर्णय घ्यावा असे आदेशही केले होते. या बैठकीनंतर धनादेश परत करण्याबाबत चक्र फिरले.