शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

१९९१ ते २०१४: काँग्रेसच्या खान्देशातील वाटचालीचे चढउतार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:11 IST

गत सात निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेले चढउतार...

जळगाव:९०च्या व त्यानंतरच्या दशकात खान्देशात काँग्रेस व आघाडीच्या नशिबातील यश व अपयशाचे चढउतार बघायला मिळाले. बाबरी मशिद विध्वंसानंतर झालेल्या धार्मिक दंगलींनंतर फटका बसलेल्या काँग्रेस व आघाडीने नंतर सावरत पुन्हा यश मिळविले. मात्र २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे खान्देशात काँग्रेसचा सुपडा साफ झाला. अनेक नामांकित खासदारांनी या मतदारसंघांचे नेतृत्व करून पक्षाला यश मिळवून दिले. सध्याच्या खान्देशातील नेतृत्वात ही क्षमता आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे.४काँग्रेसने खान्देशातही ९०च्या दशकाची सुरूवात चार पैकी ३ जागा ताब्यात ठेवूनच केली.४६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यानंतर झालेल्या धार्मिक दंगलींनंतर काँग्रेसचे खान्देशातही पानीपत झाले. चार पैकी केवळ नंदुरबारची एकमेव जागा १९९६ मध्ये जिंकता आली.४मात्र लवकरच अपयशातून सावरत काँग्रेसने १९९८ च्या निवडणुकीत चार पैकी ३ जागा पुन्हा खेचून घेतल्या. माणिकराव गावित, डी.एस.अहिरे, डॉ.उल्हास पाटील यांनी हे यश खेचून आणले.४परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारची जागा वगळता खान्देशातील उर्वरीत तिन्ही जागा भाजपाने हिसकावून घेतल्या.४मोदी लाटेमुळे काँग्रेस-राष्टÑवादीचा खान्देशातून पूर्णपणे सफाया झाला. चार पैकी एकही जागा काँग्रेस व आघाडीला राखता आली नाही. चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले.४राज्यात काँग्रेस व आघाडीने बऱ्यापैकी यश मिळविलेले असताना खान्देशात केवळ परंपरागत मतदार संघ असलेल्या नंदुबारची जागा जिंकता आली. उर्वरीत तिन्ही जागा भाजपाच्या ताब्यात गेल्या.४परंपरागत बालेकिल्ला असलेल्या नंदुबार मतदारसंघासह धुळ्याचीही जागा काँग्रेस व आघाडीने परत मिळविली. मात्र जळगाव, रावेरची जागा पूर्वीप्रमाणे भाजपाच्याच ताब्यात राहिली.

टॅग्स :Politicsराजकारण