शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

17 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 15, 2017 00:29 IST

मुक्ताईनगर तालुका : 12 शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

मुक्ताईनगर : गेल्या तीन वर्षात तालुक्यात 17 शेतक:यांनी नापिकी व कजर्बाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अशात 17 पैकी अवघ्या पाच शेतकरी कुटुंबांना शासनाची मदत मिळाली तर चक्क 12 कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला आहे. शेतक:यांवर निसर्गापाठोपाठ प्रशासनदेखील आसुड ओढवत असल्याचे हे चित्र वेदनादायी असून कर्ता शेतकरी कुटुंब नायक गेल्यानंतर किमान शासनाकडून मिळणा:या मदतीवर आस लावून बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक अंधारात कष्टाच्या तिमिरीशिवाय पर्याय नाही.  जिल्हास्तरावरून शेतकरी आत्महत्या दाबल्या जात असल्याचा आरोप आहे. शासनाकडे दाखल  आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मार्च 2014 ते मार्च 2017 दरम्यान 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी मदतीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला मात्र यापैकी अवघे पाच प्रस्ताव मंजूर झाले. मोठा गाजावाजा करून शासन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत देत असल्याचा आव आणला गेला, तर 12 बाधित कुटुंबीयांचे प्रस्ताव फेटाळत त्यांना आर्थिक मदत नाकारण्यात आली. दिलेल्या मदतीमध्ये एक लाखाच्या आर्थिक मदतीत फक्त 30 हजारांचा धनादेश तर 70 हजार वारसाच्या नावाने पोस्टात जमा केले जातात. या तुटपुंज्या मदतीस होणारे हेलपाटेदेखील असहनीय आहेत. मार्च 2014 ते 17 दरम्यान आत्महत्या केलेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.  (वार्ताहर)या शेतक:यांनी केली आत्महत्या.. मंजूर प्रकरण- प्रताप मुरलीधर काटे (सारोळा),मीराबाई विठ्ठल पाटील (सुळे), रघुनाथ उखडरू चव्हाण (टाकळी),  गणा राघो इंगळे (भोटा), बाळू सखाराम फरदळे (निमखेडी खु.।।). अपात्र प्रकरणे- गणेश पंढरी कोळी (सारोळा), रवींद्र त्र्यंबक पाटील (वडवे), विनोद कडू कोळी (महालखेडा), श्रावण बाळू लोखंडे (रुईखेडा), संतोष नारायण गव्हाण (पारंबी), शांताराम नारायण ताटे (कु:हा),रुखमाबाई मुरलीधर चौधरी (निमखेडी बु.।।), शांताराम श्रीराम झाल्टे (पिंप्राळा), युवराज चांगो खंडारे (इच्छापूर), गंभीर अजरुन जगताप (सारोळा), अंबादास ओंकार टिळे (सातोड), साहेबराव गोपाळ पवार (धामणगाव).