शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

17 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 15, 2017 00:29 IST

मुक्ताईनगर तालुका : 12 शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

मुक्ताईनगर : गेल्या तीन वर्षात तालुक्यात 17 शेतक:यांनी नापिकी व कजर्बाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अशात 17 पैकी अवघ्या पाच शेतकरी कुटुंबांना शासनाची मदत मिळाली तर चक्क 12 कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला आहे. शेतक:यांवर निसर्गापाठोपाठ प्रशासनदेखील आसुड ओढवत असल्याचे हे चित्र वेदनादायी असून कर्ता शेतकरी कुटुंब नायक गेल्यानंतर किमान शासनाकडून मिळणा:या मदतीवर आस लावून बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक अंधारात कष्टाच्या तिमिरीशिवाय पर्याय नाही.  जिल्हास्तरावरून शेतकरी आत्महत्या दाबल्या जात असल्याचा आरोप आहे. शासनाकडे दाखल  आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मार्च 2014 ते मार्च 2017 दरम्यान 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी मदतीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला मात्र यापैकी अवघे पाच प्रस्ताव मंजूर झाले. मोठा गाजावाजा करून शासन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत देत असल्याचा आव आणला गेला, तर 12 बाधित कुटुंबीयांचे प्रस्ताव फेटाळत त्यांना आर्थिक मदत नाकारण्यात आली. दिलेल्या मदतीमध्ये एक लाखाच्या आर्थिक मदतीत फक्त 30 हजारांचा धनादेश तर 70 हजार वारसाच्या नावाने पोस्टात जमा केले जातात. या तुटपुंज्या मदतीस होणारे हेलपाटेदेखील असहनीय आहेत. मार्च 2014 ते 17 दरम्यान आत्महत्या केलेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.  (वार्ताहर)या शेतक:यांनी केली आत्महत्या.. मंजूर प्रकरण- प्रताप मुरलीधर काटे (सारोळा),मीराबाई विठ्ठल पाटील (सुळे), रघुनाथ उखडरू चव्हाण (टाकळी),  गणा राघो इंगळे (भोटा), बाळू सखाराम फरदळे (निमखेडी खु.।।). अपात्र प्रकरणे- गणेश पंढरी कोळी (सारोळा), रवींद्र त्र्यंबक पाटील (वडवे), विनोद कडू कोळी (महालखेडा), श्रावण बाळू लोखंडे (रुईखेडा), संतोष नारायण गव्हाण (पारंबी), शांताराम नारायण ताटे (कु:हा),रुखमाबाई मुरलीधर चौधरी (निमखेडी बु.।।), शांताराम श्रीराम झाल्टे (पिंप्राळा), युवराज चांगो खंडारे (इच्छापूर), गंभीर अजरुन जगताप (सारोळा), अंबादास ओंकार टिळे (सातोड), साहेबराव गोपाळ पवार (धामणगाव).