शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

17 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 15, 2017 00:29 IST

मुक्ताईनगर तालुका : 12 शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

मुक्ताईनगर : गेल्या तीन वर्षात तालुक्यात 17 शेतक:यांनी नापिकी व कजर्बाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अशात 17 पैकी अवघ्या पाच शेतकरी कुटुंबांना शासनाची मदत मिळाली तर चक्क 12 कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला आहे. शेतक:यांवर निसर्गापाठोपाठ प्रशासनदेखील आसुड ओढवत असल्याचे हे चित्र वेदनादायी असून कर्ता शेतकरी कुटुंब नायक गेल्यानंतर किमान शासनाकडून मिळणा:या मदतीवर आस लावून बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक अंधारात कष्टाच्या तिमिरीशिवाय पर्याय नाही.  जिल्हास्तरावरून शेतकरी आत्महत्या दाबल्या जात असल्याचा आरोप आहे. शासनाकडे दाखल  आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मार्च 2014 ते मार्च 2017 दरम्यान 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी मदतीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला मात्र यापैकी अवघे पाच प्रस्ताव मंजूर झाले. मोठा गाजावाजा करून शासन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत देत असल्याचा आव आणला गेला, तर 12 बाधित कुटुंबीयांचे प्रस्ताव फेटाळत त्यांना आर्थिक मदत नाकारण्यात आली. दिलेल्या मदतीमध्ये एक लाखाच्या आर्थिक मदतीत फक्त 30 हजारांचा धनादेश तर 70 हजार वारसाच्या नावाने पोस्टात जमा केले जातात. या तुटपुंज्या मदतीस होणारे हेलपाटेदेखील असहनीय आहेत. मार्च 2014 ते 17 दरम्यान आत्महत्या केलेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.  (वार्ताहर)या शेतक:यांनी केली आत्महत्या.. मंजूर प्रकरण- प्रताप मुरलीधर काटे (सारोळा),मीराबाई विठ्ठल पाटील (सुळे), रघुनाथ उखडरू चव्हाण (टाकळी),  गणा राघो इंगळे (भोटा), बाळू सखाराम फरदळे (निमखेडी खु.।।). अपात्र प्रकरणे- गणेश पंढरी कोळी (सारोळा), रवींद्र त्र्यंबक पाटील (वडवे), विनोद कडू कोळी (महालखेडा), श्रावण बाळू लोखंडे (रुईखेडा), संतोष नारायण गव्हाण (पारंबी), शांताराम नारायण ताटे (कु:हा),रुखमाबाई मुरलीधर चौधरी (निमखेडी बु.।।), शांताराम श्रीराम झाल्टे (पिंप्राळा), युवराज चांगो खंडारे (इच्छापूर), गंभीर अजरुन जगताप (सारोळा), अंबादास ओंकार टिळे (सातोड), साहेबराव गोपाळ पवार (धामणगाव).