शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

१६ हजार शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: February 13, 2015 15:32 IST

जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी दहा तालुक्यातील १७ हजार १२९ हेक्टरला फटका बसला आहे.

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी दहा तालुक्यातील १७ हजार १२९ हेक्टरला फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी, केळी आदी पिकांचे सुमारे दोन कोटी ७ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल सहाशे गावातील १६ हजार ८0७ शेतकर्‍यांना फटका बसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी सांगितले.सर्वाधिक नुकसान धरणगाव तालुक्यातअवकाळी पावसानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी कृषि विभागातर्फे पंचनामे करण्यात आले. यात सर्वाधिक फटका हा धरणगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश प्रशासनाला अद्याप मिळालेले नाहीत. गहू व मक्याचे प्रचंड नुकसानसर्वाधिक तडाखा गहू व मक्याला बसला आहे. जिल्ह्यातील ९ हजार ४३८ हेक्टरवरील गहू तर सहा हजार ९0 हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. आठवडाभरात निर्णय- कृषिमंत्रीधरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना शासनाने निश्‍चित केलेल्या निकषानुसार नुकसानग्रस्तांना भरपाईदिली जाईल. पंचनामे तीन दिवसात आटोपतील. लागलीच भरपाईदेखील दिली जाईल. परंतु नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कर्जव इतर मद्दय़ांबाबत आणखी काही सवलती द्यायच्या का? यासंदर्भात मंत्रीमंडळासमोर चर्चाकरून आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.