शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

14 गावांची जलयुक्तसाठी निवड

By admin | Updated: April 24, 2017 01:05 IST

भुसावळ तालुका : 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमधून मंजुरी देण्यात येणार

भुसावळ : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या  तिस:या टप्प्यात भुसावळ तालुक्यातील 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक कृषी अधिकारी श्रीकांत  झांबरे यांनी दिली.दरम्यान, तिस:या टप्प्यात निवड झालेल्या या 14 गावांसाठी येत्या 22 एप्रिलपासून शिवार फेरी हा कार्यक्रम राबविण्यात सुरुवात झाली आहे शिवार फेरीचा हा कार्यक्रम 30 एप्रिलर्पयत चालेल.यानंतर 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये जलयुक्तच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती झांबरे यांनी दिली.शिवार फेरीवेळी कृषी, महसूल, पंचायत समिती आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहत आहेत़  शेतक:यांनी सूचविलेल्या कामांची हे प्रतिनिधी पाहणी करून त्याची तांत्रिक बाब तपासतील आणि 1 मे च्या ग्रामसभेत सूचविण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना मंजुरी देण्यात येईल, असे झांबरे यांनी सांगितले. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर जलयुक्तच्या कामांना  सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पाणी अडवण्यास मदत होणार असून त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा प्रमाणावर लाभ होणार आह़े जलयुक्तसाठी निवड झालेली गावे अशीजाडगाव, साकरी, हतनूर,सावतर, मन्यारखेडे, वरणगाव, वांजोळे, मिरगव्हाण, निंभोरा खुर्द ,दर्यापूर, साकेगाव, मांडवे दिगर, पिंप्रीसेकम, भिलमळी या गावांची निवड झाली.1 मेच्या ग्रामसभेत मिळणार मंजुरी..!22 एप्रिलपासून जलयुक्तसाठी निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरीला सुरुवात झाली आह़े 30 एप्रिलर्पयत शिवार फेरी सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले त्यानंतर 1 मेच्या ग्रामसभेत कामांना मंजुरी देण्यात येईल.