शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

14 गावांची जलयुक्तसाठी निवड

By admin | Updated: April 24, 2017 01:05 IST

भुसावळ तालुका : 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमधून मंजुरी देण्यात येणार

भुसावळ : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या  तिस:या टप्प्यात भुसावळ तालुक्यातील 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक कृषी अधिकारी श्रीकांत  झांबरे यांनी दिली.दरम्यान, तिस:या टप्प्यात निवड झालेल्या या 14 गावांसाठी येत्या 22 एप्रिलपासून शिवार फेरी हा कार्यक्रम राबविण्यात सुरुवात झाली आहे शिवार फेरीचा हा कार्यक्रम 30 एप्रिलर्पयत चालेल.यानंतर 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये जलयुक्तच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती झांबरे यांनी दिली.शिवार फेरीवेळी कृषी, महसूल, पंचायत समिती आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहत आहेत़  शेतक:यांनी सूचविलेल्या कामांची हे प्रतिनिधी पाहणी करून त्याची तांत्रिक बाब तपासतील आणि 1 मे च्या ग्रामसभेत सूचविण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना मंजुरी देण्यात येईल, असे झांबरे यांनी सांगितले. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर जलयुक्तच्या कामांना  सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पाणी अडवण्यास मदत होणार असून त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा प्रमाणावर लाभ होणार आह़े जलयुक्तसाठी निवड झालेली गावे अशीजाडगाव, साकरी, हतनूर,सावतर, मन्यारखेडे, वरणगाव, वांजोळे, मिरगव्हाण, निंभोरा खुर्द ,दर्यापूर, साकेगाव, मांडवे दिगर, पिंप्रीसेकम, भिलमळी या गावांची निवड झाली.1 मेच्या ग्रामसभेत मिळणार मंजुरी..!22 एप्रिलपासून जलयुक्तसाठी निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरीला सुरुवात झाली आह़े 30 एप्रिलर्पयत शिवार फेरी सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले त्यानंतर 1 मेच्या ग्रामसभेत कामांना मंजुरी देण्यात येईल.