शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मजुरीसाठी गेलेले ११ कुटुंबातील ६१ सदस्य सुरतमध्ये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:40 IST

मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे राकेश जाधव यांची तक्रार

चाळीसगाव : सुरत येथील होजीवाला एमआयडीसी येथे मजुरीसाठी गेलेली चाळीसगाव तालुक्यातील विविध तांड्यातील ११ कुटुंबातील ६१ सदस्य सुरत येथेच अडकली आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस त्यांना सुरत सोडून जाऊ देण्यास मज्जाव करीत असल्याची तक्रार असून या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे तक्रारीत नमुद आहे. या कुटुंबियांचा सहानुभूतीने विचार करून त्यांची उपासमार टाळावी व त्यांना मदत करण्याची मागणी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी असलेल्या कारखाना मालकांनी कारखाने बंद केल्याने त्यांची मजुरी गेली आहे. कारखाने मालकांनी त्यांना गावी जाण्याचे सांगितले आहे. मात्र त्यांना पैसा व साधनांच्या अभावापायी आपल्या गावी जाणे शक्य होत नाही. सर्वत्र संचारबंदी आहे. शिवाय त्यांच्याजवळ पैसा ही नाही. अशा परिस्थितीत या कुटुंबाची मोठी कोंडी झाली आहे.हे लोक सध्या सूरतमध्येच आहेत. संचारबंदी असल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.या मजुरांना गावी येण्यासाठी सुविधा व रेशनची व्यवस्था त्वरित करून द्यावी व त्यांची होणारी उपासमार टाळावी. त्यासाठी संबंधितांना योग्य सूचना कराव्यात अशी मागणी राकेश जाधव प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव