शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

युवकांनी आई-वडिलांची सेवा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

वरूड (बु.) : जन्मदात्या आई-वडिलांची उतारवयात अवहेलना न करता काचेच्या भांड्याप्रमाणे जीव लावून त्यांची सेवा करावी. जीवनात कुणासमोर कितीही ...

वरूड (बु.) : जन्मदात्या आई-वडिलांची उतारवयात अवहेलना न करता काचेच्या भांड्याप्रमाणे जीव लावून त्यांची सेवा करावी. जीवनात कुणासमोर कितीही संकटे आली तरी पदर पसरविण्याची वेळ तुमच्यावर भगवान परमात्मा कधीच येऊ देणार नसल्याचे हभप विष्णू महाराज सास्ते यांनी सांगितले.

भोकरदन तालुक्यातील वरूड (बु.) येथे गणेशोत्सवानिमित्त बुधवारी आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. आज विश्वास कुणावर ठेवावा, हा मोठा प्रश्न आहे. कारण, जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्यामागचे चेहरे ओळखणे होय. दुसऱ्याचा मोठेपणा व त्यांची प्रसिद्धी ही आपल्यातीलच काही लोकांना खुपते. त्यामुळे समाजातील लोकांची दशा व हाल होत आहे. संपत्तीचा दाखला देत असताना विष्णू महाराज म्हणाले, आज या विश्वात संपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. परंतु, जगण्या-मरण्याचा हिशेब भगवंताकडे आहे. त्यासाठी आपण कितीही संपत्ती कमवली तरी ती काहीच कामाची नाही. कारण, रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जावे लागणार आहे. यासाठी माणूस म्हणून जगा असेही ते म्हणाले.

चौकट

आजच्या युगातील चित्र बदलत चालले आहे. योग्य संस्कारांअभावी भावी पिढीची घडी कुठेतरी विस्कटत चालली आहे. समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी प्रत्येक आई-वडिलांनीदेखील आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कारात घडविणे गरजेचे आहे. तुमचा मुलगा मोठा साहेब नाही बनवता आला, तरी चालेल मात्र चांगला माणूस नक्कीच बनवा, असे आवाहनही सास्ते महाराज यांनी केले.