शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

जालना : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून पिकांना ५० हजार रुपये व फळपिकांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक ...

जालना : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून पिकांना ५० हजार रुपये व फळपिकांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली.

जालना तालुक्यातील गोलापांगरी, गणेशनगर, बठाण शिवारातील नुकसानीची दानवे यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटले असून, हजारो एकर शेतातील पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, तूर, कापूस, मूग, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासह इतर योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर भांदरगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, गोवर्धन कोल्हे, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष रवी कायंदे, अंतरवाला सरपंच बळीराम शिंदे, बठाणचे सरपंच ज्ञानेश्वर देवडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा गायके, डॉ. ज्ञानेश्वर मोरे आदींची उपस्थिती होती.

फोटो