शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

जालन्याच्या औद्योगिक वसाहतीला उद्योगांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:13 IST

जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई, पुणे परिसरात उद्योग उभारणीला आता जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी औरंगाबाद, जालना येथे उद्योग उभारणीला प्राधान्य दिले होते. मात्र आज नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. या परिसरात २२० केव्हीचे वीज उपकेंद्र तसेच जलवाहीनी आणि रस्ते तसेच पथदिवे बसविले आहेत. तसेच या भागातील भूखंडाचे वितरण हे यापूर्वीच लिलाव पध्दतीने झाले आहे. असे असताना अनेकांनी येथे उद्योग उभारणीसाठी भूखंड खरेदी केले आहेत, मात्र प्रत्यक्षात उद्योग उभारणीसाठी अद्याप गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.जालना येथे या औद्योगिक विकासाच्या तिसऱ्याटप्प्यामुळे पूर्वीच्या दोन टप्प्यातील उद्योगांनी त्यांचा विस्तार करण्यासाठी येथे भूखंड घेतले आहेत. परंतु सध्या मंदीचे वातावरण असल्याने येथे स्थानिक उद्योजक गुंतवणुकीचे धाडस करत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मुंबई, पुणे येथील उद्योजकांनी देखील येथे येणे टाळले असून, त्यांचा भर हा औरंगाबाद येथील दिल्ली ते मुंबई कॉरिडोरमध्ये जागा मिळावी हा हेतू असल्याने जालन्यात एकही मोठा उद्योग गेल्या पाच वर्षात आलेले नाही.जालना शहरातील औद्योगिक वसहातीत दोन आणि जालना तालुक्यातीलच रामनगर येथे आणखी एक ७० कोटी रूपयांचे २२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे जालन्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. या केंद्रामुळे उद्योगांना हवा तेवढा वीजपुरवठा मिळू शकतोे. तसेच या केंद्रातून आता काही स्टील उद्योजकांनी त्यांच्या कंपनीजवळ १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारली असून, थेट २२० केंद्रातून येथे वीज वाहून नेली जात आहे. मध्यंतरी जालन्यातील २२० उपकेंद्र थेट अकोला जिल्ह्यातील खापरखेडा येथील वीज निर्मिती केंद्राशी जोडण्याचा प्रस्ताव होता.

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसी