शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

परतूरनजीक अनोख्या पध्दतीने कोळसा निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:37 IST

परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे. या कोळशाचे वैशिष्ट्य म्हणजे जो जळताना त्यातून धुराचे प्रमाण हे नगण्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.एकूणच निम्न दुधना प्रकल्पाच्या निर्मितीमुळे परिसरातील २५ ते ३० गावांचे पुनर्वसन झाले आहे. हे पुनर्वसन होताना सर्व त्या सोयी-सुविधांनी युक्त अशी वसाहत दिली जाईल असे आश्वासन त्यावेळी दिले होते. मात्र, आज या भागात फेरटका मारला असता, त्या भागात जाण्यासाठी पक्का रस्ता तर सोडाच; परंतु पायवाटही नीट नाही. बाकीच्या सुविधांबद्दल न बोललेलेच बरे. अशाही स्थिती या भागात थांबून परिसरातील जंगलातून वाळलेली लाकडे जमा करून त्याचे तुकडे करून विशिष्ट प्रकारची भट्टी लावून या कोळशाची निर्मिती केली जात आहे.या भट्ट्यांची पाहणी केली असता त्यातूनही धूर कुठून निघतो, हे शोधावे लागते. धूर हवेत जाण्यासाठी छोटेशे छिद्र ठेवण्यात आले आहे. एकूणच या कोळशाच्या निर्मितीमुळे हक्काचा रोजगार मिळाला आहे. दरम्यान या कोळशाला जालन्यासह अन्य भागात मोठी मागणी असल्याने एक सक्षम पर्याय कोळसा ठरत आहे.

टॅग्स :scienceविज्ञानJalanaजालना